एक्स्प्लोर

वसईत दोन चाळी कोसळल्या, दोन मुलं किरकोळ जखमी

Vasai Virar News: गेल्या चार पाच दिवसापासून वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तर अधूनमधून जोरदार पाउस ही बरसत आहे.

Vasai Virar News: गेल्या चार पाच दिवसापासून वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तर अधूनमधून जोरदार पाउस ही बरसत आहे. रविवारी सायंकाळी साढेपाच वाजण्याच्या सुमारास वसईच्या गोखिवरे येथील गौराईपाडा येथे दोन चाळी कोसळून, घरात राहणारी दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. मात्र 24 तास उलटूनही पालिकेनं या उद्ध्वस्त कुटुंबाला संक्रमण छावणीत ठेवलेलं नाही. या पावसात हे दोन कुटुंब उघड्यावर आले आहेत. विशेष म्हणजे कोर्टाने चाळी तोडण्याच्या ऑर्डर ही दिल्या आहेत, मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केलं आहे. 

दोनच दिवसापूर्वी सातीवली येथे डोंगराचा भाग कोसळलेला होता. सुदैवाने त्यात कुणीही जखमी झालं नाही. तोच रविवारी सायंकाळी साढे पाचच्या दरम्यान वसईच्या गोखिवरे येथील गौराई पाडा येथे दोन चाळीची रुम कोसळून, यात राहणारे पाठक आणि यादव कुटुंब रस्त्यावर आले आहेत. घर कोसळल्याने प्रिन्स राम आणि आर्यन यादव ही दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. सुदैवाने रात्रीच्या झोपेत घर कोसळलं नसल्याने मोठी हानी टळली आहे. परंतु  या घटनेला 24 तास उलटूनही या दोन्ही कुटुंबांना पालिकेने संक्रमण शिबिरात ठेवलेलं नाही. हे दोन्ही कुटुंब रिमझिम पावसात उघड्यावरच राहत आहेत. 

या घटनेआधी या जमिनीचे मालक कुंदन पाटील यांनी या ठिकाणी बनलेल्या चाळीबाबत पालिकेला वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका ही दाखल केली होती. न्यायालयाने ही 8 जानेवारी 2020 ला चाळी तोडण्याच्या ऑर्डर दिल्या होत्या. मात्र पालिकेने याकडे कोणतही लक्ष दिलं नसल्याचा आरोप जमिन मालकाने केला आहे. तर आम्ही कारवाई करतो, असं थातूर माथूर उत्तर पालिकेच्या उपायुक्तांनी दिलं आहे.

दरम्यान, दोन महिन्यापूर्वी राजवली येथे दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसापूर्वी सातीवली येथे दरड कोसळली होती. मात्र यात सुदैवाने कुणाचाही जीव गेला नाही. रविवारी दोन चाळ कोसळल्या, सुदैवाने जिवितहानी झाली नसली, तरी पालिकेने आता तरी अशा धोकादायक चाळी लवकरात लवकर तोडल्या पाहिजेत जेणेकरुन भविष्यात मोठी जिवीतहानी होणार नाही.  

इतर महत्वाच्या बातम्या: 

Mount Mary Fair : चोरी करण्यासाठी मुंबईत आलेल्या राजस्थानमधील जोडप्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांमुळं प्रवाशी त्रस्त; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित अजित पवार म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
Maharashtra Weather Updates: समुद्रातील तापमान वाढलं, उंच ढग तयार होत राहिले; कमी वेळेत जास्त पाऊस का कोसळतोय?, हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी A टू Z सांगितलं!
समुद्रातील तापमान वाढलं, उंच ढग तयार होत राहिले; कमी वेळेत जास्त पाऊस का कोसळतोय?, हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी A टू Z सांगितलं!

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
Embed widget