एक्स्प्लोर

तोंडी परीक्षा | ...तर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यास हरकत नाही : इम्तियाज जलील

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कायक्रमात सहभागी होण्यास मला काहीच अडचण नाही. मात्र मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही, तर मी देशभक्त नाही, असं होत नाही, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.

मुंबई : एमआयएमचे राज्यातील एकमेव खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात सहभागी झाले होते. इम्तियाज जलील यांनी एमआयएमची पुढील वाटचाल, वंचितसोबतची युती का तुटली?, तिहेरी तलाक अशा अनेक राजकीय प्रश्नांची उत्तर मनमोकळेपणाने दिली.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमकडून लोकांना खुप अपेक्षा आहे. आमची युती झाली असती तर या निवडणुकीत आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला असता, असा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमला चांगली मतं मिळाली होती. मात्र आमची युती तुटली हे दुर्दैव आहे. मात्र 2014 विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळालं होतं. सध्या एमआयएमची ताकद राज्यात वाढली आहे. मात्र तरीही जागावाटपात आम्हाला कमी जागा मिळण्याची  शक्यता होती, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.

औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावरही इम्जियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगाबाद शहराची जी दुर्दशा झाली आहे, त्या शहराला तुम्ही आज संभाजी महाराजांचं नाव देऊ इच्छिता, ते शोभतंय का? औरंगाबाद शहर ज्यावेळी चकाचक होईल, शहरातील कचरा कमी होईल त्यावेळी मी स्वत: शहराचं नाव संभाजीनगर करुया असं सांगेल, असंही इम्तिजाय जलील यांनी म्हटलं. मात्र औरंगाबादचा विकास करणे हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे. शहरांचं नामांतरं हे महत्त्वाचे मुद्दे नाहीत. असे मुद्दे कुणालाही पटतं नाहीत, असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कायक्रमात सहभागी होण्यास मला काहीच अडचण नाही. मात्र मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही, तर मी देशभक्त नाही, असं होत नाही. मी त्यादिवशी कामानिमित्त बाहेर होतो म्हणून कार्यक्रमाला जाऊ शकलो नव्हतो. मात्र महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याऐवजी अशा मुद्द्यांचा बाऊ केला जातो.  पुढील वर्षी 17 सप्टेंबर 2020 मधील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला आम्ही जाणार आहोत. त्यावेळी पंतप्रधान, मुख्यमंत्री जरी त्या कार्यक्रमाला आले तरी, त्यादिवशी इम्तियाज जलील कार्यक्रमाला गेले ही बातमी होणार असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.

तिहेरी तलाक विधेयकावरही इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका मांडली. जोपर्यंत तिहेरी तलाकवर प्रबोधन केलं जात नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. तिहेरी तलाकचं आम्ही समर्थन करतो हा गैरसमज पसरवला जात आहे. मात्र हा मुद्दा चुकीच्या पद्धतीने समोर आणला जातो, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget