एक्स्प्लोर

कोणी गेलं तर नव्या लोकांना संधी मिळेल, राणेंच्या प्रश्नावर चव्हाणांचं उत्तर

नारायण राणेंची भाजप प्रवेशाबाबतची चर्चा आणि काँग्रेसला लागलेली गळती याबाबत अशोक चव्हाण यांना विचारण्यात आलं.

मुंबई : "काही लोक दलबदलू असतात. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे कोणी गेलं तर नवीन लोकांना संधी मिळेल", अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नारायण राणेंबाबतच्या प्रश्नावर दिली. नारायण राणेंची भाजप प्रवेशाबाबतची चर्चा आणि काँग्रेसला लागलेली गळती याबाबत अशोक चव्हाण यांना विचारण्यात आलं. त्यावर चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण म्हणाले, “पक्षातून कोणी गेलं तर, कोणी नवीन नेतृत्व उभं राहतं. काही लोक दलबदलू आहेत. काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे कोणी गेलं तर नवीन लोकांना संधी मिळेल”. भाजप मोठा खरेदी विक्री संघ भाजप देशातील मोठा खरेदी विक्री संघ आहे, करलो दुनिया मुटठी में असं भाजपचं सुरु आहे. कोणी उपयुक्त आहे की नाही हे न पाहता प्रवेश देणं सुरू आहे. यामुळे काँग्रेसला फार नुकसान होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोक जातात-येतात, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. बैलगाडी शर्यत मराठा आरक्षण ते बैलगाडा शर्यत याबाबत राज्य सरकार न्यायालयीन बाबीत कमी पडत आहे. तामिळनाडूमध्ये जलीकट्टूला परवानगी मिळू शकते, तर महाराष्ट्रात बैलगाडीला का नाही? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला. मुंबई विद्यापीठ “मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांची पात्रता होती का? देशमुख हे संघाशी निगडीत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीशी संबंधित होते. आज विद्यार्थ्यांचे भविष्य वेठीस धरलं जात आहे. परदेशात प्रवेश घ्यायचे आहेत. मात्र तारीख पे तारीख सुरु आहे. प्रकरण गंभीर होत चाललं आहे. कुलगुरुंना काढून टाकून त्यांच्या जागी नवी नियुक्ती करा”, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.  रोहित वेमुला प्रकरणाबाबत यावेळी अशोक चव्हाण यांनी रोहित वेमुला प्रकरणाबाबतही प्रतिक्रिया दिली.  या प्रकरणात चौकशीतून काही निष्पन्न होईल असं वाटलं नव्हतं. रोहित वेमुलाला आत्महत्या करण्यासाठी असं कोणतं व्यक्तिगत कारण होतं? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. रोहित वेमुला या विद्यार्थ्यावर अन्याय झाला, त्याला न्याय देण्याऐवजी इतरांना वाचवलं जात आहे, असं चव्हाण म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Mumbai : राजू शेट्टींना फरफटत नेलं, जानकरांना उचलून नेलं; कोकणातल्या काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुंबईत घमासान
राजू शेट्टींना फरफटत नेलं, जानकरांना उचलून नेलं; कोकणातल्या काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुंबईत घमासान
Maharashtra News LIVE Updates: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Shivsena Party Symbol Hearing In Supreme Court: तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीत काय काय घडलं?
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीत काय काय घडलं?

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
Beed Land Scam : बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
Embed widget