एक्स्प्लोर

मुंबईत 6 वर्षात 29 हजार 140 आगीच्या घटना

मुंबईत 2012 ते एप्रिल 2018 पर्यंत एकूण 29 हजार 140 आगीच्या घटना घडल्या. यामध्ये तब्बल 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 925 जण आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले आहे.

मुंबई: मुंबईत गेल्या सहा वर्षात आगीच्या तब्बल 29 हजार 140 घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने ही माहिती दिली. मुंबईत 2012 ते एप्रिल 2018 पर्यंत एकूण 29 हजार 140 आगीच्या घटना घडल्या. यामध्ये तब्बल 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 925 जण आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले आहे. आग विझवताना अग्निशमन दलाचे एकूण 120 अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. कोणत्या वर्षी आगीच्या किती घटना मुंबईत 2012-2013 मध्ये एकूण 4756 आगीच्या घटना घडल्या. यामध्ये 62 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 44 पुरुष आणि 18 स्त्रियांचा समावेश आहे. या आगीत 177 जण जखमी झाले. यामध्ये अग्निशमन दलाच्या 13 अधिकारी /कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 2013-14 या वर्षात आगीच्या 4400 घटना घडल्या. त्यामध्ये 58 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 39 पुरुष आणि 19 स्त्रीयांचा समावेश आहे. स्त्रियांचा समावेश आहे. या आगीत 141 जण जखमी झाले. यामध्ये अग्निशमन दलाच्या 29 अधिकारी /कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 2014-2015 मुंबईत 2014-15 मध्ये 4842 आगीच्या घटना घडल्या. त्यावेळी 20 पुरुष आणि 12 स्त्रियांसह एकूण 32 जणांचा मृत्यू झाला. तर 125 जण जखमी झाले होते. 2015-16 यावर्षी आगीच्या 5212 घटना घडल्या. यामध्ये 47 लोकांचा मृत्यू झाला. त्यात 34 पुरुष आणि 13 स्त्रियांचा समावेश आहे. 2016-17 2016-2017 मध्ये एकूण 5021 आगीच्या घटना घडल्या. यावेळी 18 पुरुष आणि 16 स्त्रियांसह 34 जणांचा मृत्यू झाला. तर 115 जण जखमी झाले. 2017-18 यंदा 4927 आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 37 पुरुष आणि 18 स्त्रियांचा समावेश आहे. 2018 एप्रिलपर्यंत 710 आगीच्या घटना घडल्या आहेत. यात 5 लोकांचा  मृत्यू झाला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget