एक्स्प्लोर

मुंबईत 6 वर्षात 29 हजार 140 आगीच्या घटना

मुंबईत 2012 ते एप्रिल 2018 पर्यंत एकूण 29 हजार 140 आगीच्या घटना घडल्या. यामध्ये तब्बल 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 925 जण आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले आहे.

मुंबई: मुंबईत गेल्या सहा वर्षात आगीच्या तब्बल 29 हजार 140 घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने ही माहिती दिली. मुंबईत 2012 ते एप्रिल 2018 पर्यंत एकूण 29 हजार 140 आगीच्या घटना घडल्या. यामध्ये तब्बल 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 925 जण आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले आहे. आग विझवताना अग्निशमन दलाचे एकूण 120 अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. कोणत्या वर्षी आगीच्या किती घटना मुंबईत 2012-2013 मध्ये एकूण 4756 आगीच्या घटना घडल्या. यामध्ये 62 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 44 पुरुष आणि 18 स्त्रियांचा समावेश आहे. या आगीत 177 जण जखमी झाले. यामध्ये अग्निशमन दलाच्या 13 अधिकारी /कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 2013-14 या वर्षात आगीच्या 4400 घटना घडल्या. त्यामध्ये 58 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 39 पुरुष आणि 19 स्त्रीयांचा समावेश आहे. स्त्रियांचा समावेश आहे. या आगीत 141 जण जखमी झाले. यामध्ये अग्निशमन दलाच्या 29 अधिकारी /कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 2014-2015 मुंबईत 2014-15 मध्ये 4842 आगीच्या घटना घडल्या. त्यावेळी 20 पुरुष आणि 12 स्त्रियांसह एकूण 32 जणांचा मृत्यू झाला. तर 125 जण जखमी झाले होते. 2015-16 यावर्षी आगीच्या 5212 घटना घडल्या. यामध्ये 47 लोकांचा मृत्यू झाला. त्यात 34 पुरुष आणि 13 स्त्रियांचा समावेश आहे. 2016-17 2016-2017 मध्ये एकूण 5021 आगीच्या घटना घडल्या. यावेळी 18 पुरुष आणि 16 स्त्रियांसह 34 जणांचा मृत्यू झाला. तर 115 जण जखमी झाले. 2017-18 यंदा 4927 आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 37 पुरुष आणि 18 स्त्रियांचा समावेश आहे. 2018 एप्रिलपर्यंत 710 आगीच्या घटना घडल्या आहेत. यात 5 लोकांचा  मृत्यू झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget