एक्स्प्लोर

...तर शिवसेना-भाजप युती तुटली नसती : संजय राऊत

शिवसेना आणि भाजपची युती तुटण्यास संजय राऊत जबाबदार असल्याची टीका सुरुवातीला अनेक लोकांनी केली. परंतु युती तुटण्यास जितके राज्यातले भाजप नेते जबाबदार आहेत तितकेच त्यास दिल्लीतले नेतृत्वदेखील जबाबदार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना - भाजप आणि मित्र पक्षांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत दिले होते. परंतु सत्तेचं समसमान वाटप आणि मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या वादामुळे शिवसेना आणि भाजपची मागील 30 वर्षांपासूनची युती तुटली. परिणामी या पक्षांना सत्तेपासून दूर रहावे लागत होते. परंतु शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या मदतीने राज्यात सत्तास्थापन केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (27 नोव्हेंबर) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याकाळात राज्यात खूप मोठी उलथापालथ झाली. भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली. परंतु भाजपच्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकट्याने तोंड दिले. त्यासोबत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लादेखील चढवला. राज्यातील काही लोक युती तुटण्यास संजय राऊत जबाबदार असल्याची टीका करतात. परंतु युती तुटण्यास जितके राज्यातले भाजप नेते जबाबदार आहेत तितकेच त्यास दिल्लीतले नेतृत्वदेखील जबाबदार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एबीपी माझाच्या 'सामनावीर' या मुलाखतीच्या विशेष कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यापैकी एका जरी नेत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला असता आणि त्यांच्याशी सत्तापेचावर चर्चा केली असती तर आजचे चित्र वेगळे असते. राऊत म्हणाले की, मोदी-शाह यांच्यापैकी एकाने फोन करुन उद्धवजींशी बोलायला हवं होतं. त्यांनी म्हणायला हवं होतं की, उद्धवजी बात करके इस समस्या का हल निकालते है. परंतु त्यांनी तसं काहीच केलं नाही. दरम्यान संजय राऊत यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर युती तुटली असती का? यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, बाळासाहेब असते तर त्यांनीदेखील हेच केलं असतं. कदाचित यापूर्वीच त्यांनी हा निर्णय घेतला असता. संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षातील काही लोकांना असं वाटत होतं की, शिवसेनेनं भाजपसोबतच युती ठेवून सरकार बनवायला हवं. परंतु मला माहीत होतं ही सगळी अंधश्रद्धा आहे. असं म्हणून राऊत यांनी शिवसेनेतल्या संबंधित लोकांना (युती तोडण्यास विरोध करणाऱ्या) लक्ष्य केले. महाराष्ट्रानंतर आता गोव्यात राजकीय भूकंप : संजय राऊत  "आरेतील कारशेडच्या कामाला स्थगिती, एक पानसुद्धा तोडता येणार नाही"- उद्धव ठाकरे | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget