एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'पुतळे उभारणं म्हणजे स्मारक नव्हे', राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला
!['पुतळे उभारणं म्हणजे स्मारक नव्हे', राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला Raj Thackeray Speech In Nashik 'पुतळे उभारणं म्हणजे स्मारक नव्हे', राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/28000527/raj.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक: अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. 'स्मारकाच्या माझ्या संकल्पना वेगळ्या असतात, पुतळे उभारणं म्हणजे स्मारक नव्हे.' अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकारला टोला लगावला.
पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातल्या सर्वात उंच अशा 100 फुटी कारंजा आणि बॉटिनिकल गार्डनमधल्या लेझर शोसह इतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.
दरम्यान, या कार्यक्रमावेळी अभिनेते नाना पाटेकर यांनीह राज ठाकरेंचं तोंडभरुन कौतूक केलं 'राज जे करतो ते पराकोटीचं चांगल असतं. माणूस म्हणून मी राज तुमचा आभारी आहे. खूप छान काम केलं. अजूनही कुठल्या शहरात तू निवडून आला तर बर होईल. अशी छान काम तिथेही होतील.' असं म्हणत नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंच्या कामाची प्रशंसा केली.
संबंधित बातम्या:
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)