एक्स्प्लोर

सरकार मराठा आरक्षणावर गंभीर नाही : पृथ्वीराज चव्हाण

मराठा आरक्षणावर चर्चेऐवजी निर्णय जाहीर करण्याची गरज आहे. मात्र सरकार वेगवेगळ्या नेत्यांना बोलावून शेतकरी संपासारखी मराठा मोर्चात फूट पाडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

अहमदनगर : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि एसआरए घोटाळ्यावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र सरकार प्रामाणिक नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर मराठा आरक्षणावर चर्चेऐवजी निर्णय जाहीर करण्याची गरज आहे. मात्र सरकार वेगवेगळ्या नेत्यांना बोलावून शेतकरी संपासारखी मराठा मोर्चात फूट पाडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा घेऊन न्यायालयीन चौकशीची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सरकारला कर्जमाफी करायची नव्हती. सरकारने अडीच वर्ष टाळाटाळ केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला. उत्तर प्रदेशात कर्जमाफीचा निर्णय झाला मात्र राज्यात शेतकऱ्यांच्या संपाच्या दबावात सरकारने घाईत निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं. रोज नवे नियम आणि अटी लावून सरकार रक्कम कमी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.  बँकांत सगळी आकडेवारी उपलब्ध आहे. मात्र कर्जमाफीचं स्वरुप अजूनही अस्पष्ट असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणावर बोलतांना त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं. मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसून सरकार कसली चर्चा करतंय, असा सवाल त्यांनी केला. मराठा आरक्षणाचा त्वरीत निर्णय घेऊन घोषणा करण्याची गरज आहे. मात्र सरकार वेगवेगळ्या नेत्यांना बोलावून शेतकरी संपासारखी मराठा मोर्चात फूट पाडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget