एक्स्प्लोर

धनगर आरक्षणावरुन सरकार फसवतंय : प्रकाश शेंडगे

सत्तेत आल्यानंतर सरकारने चार वर्षात धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणतच पाऊल उचलेलं नाही. तसेच आरक्षण देण्याच्या नावाखाली टाटा सोशल इन्स्टिट्यूटचा अहवाल तयार केला आणि तो अहवालही आता सरकारने लपवून ठेवला आहे, असा आरोप शेंडगे यांनी केला.

सांगली : धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शिफारशीची भाषा करत आहेत. धनगर समाजाला फसवण्याचा उद्योग असल्याची टीका धनगर समाजाचे नेते व राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. धनगर समाजाला आता आरक्षण द्यावे अन्यथा या सरकारचे निवडणुकीत पानिपत करु, असा इशारा शेंडगे यांनी समस्त धनगर समाजाच्या वतीनं राज्य सरकारला दिला.

धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत केंद्रीय आयोगाकडे शिफारस करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. रविवारी सांगलीच्या नागज येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरुन धनगर समाजाचे नेते व राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

आमचे सरकार आल्यास धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. केवळ तोंडी आश्वासन नाही तर लेखी स्वरुपातील आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र तेच मुख्यमंत्री आता धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्रीय आयोगाकडे शिफारस करण्यात येईल, असं आश्वासन देत आहेत, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

सत्तेत आल्यानंतर सरकारने चार वर्षात धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणतच पाऊल उचलेलं नाही. तसेच आरक्षण देण्याच्या नावाखाली टाटा सोशल इन्स्टिट्यूटचा अहवाल तयार केला आणि तो अहवालही आता सरकारने लपवून ठेवला आहे, असा आरोप शेंडगे यांनी केला.

धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं, म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला हटवून तुम्हाला सत्तेत आणलं. त्यामुळे धनगर समाजाला आता तातडीने आचारसंहिता लागण्याआधी आरक्षण द्यावे, अन्यथा पुढील निवडणुकीमध्ये तुमच्या सरकारच पानिपत करु, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget