= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Government Collapse: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला संजय राऊत जबाबदार: शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि संजय राऊत हे जबाबदार असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CM Uddhav Thackeray : बाळासाहेबांनी माणसांना मोठ केलं ज्यांना सत्ता आल्यावर जे जे शक्य होत ते दिल ते लोक नाराज झाले. साधी साधी माणसं ज्यांना काही दिल नाही ते हिंमतीने सोबत आहेत. याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात शिवसैनिक. याच नात्याच्या जोरावर अनेक आवाहन शिवसेना परतवीत आली आहे. बाळासाहेबांनी माणसांना मोठ केलं. मोठे झाल्यावर माणस विसरली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CM Uddhav Thackeray : चांगल्या गोष्टीला दृष्ट लागते एखागी गोष्ट चांगली सुरू असेल तर त्याला दृष्ट लागले. कोणाची नजर लागली हे सर्वांना माहित आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांचे खास आभार.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CM Uddhav Thackeray : पुढची वाट सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू राहील CM Uddhav Thackeray : जनतेच्या आशिर्वादाने अनेक काम केली आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आहे. पुढची वाट सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू राहणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आम्हीच खरी शिवसेना, एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा न्यायालयात दावा Shivsena : आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदेच्या वकिलांना न्यायालयात केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : उद्या या आमदारांना मतदान करु देणं हे लोकशाहीच्या विरोधात; सिंघवी यांचा न्यायालयात युक्तीवाद 11 तारखेला जर हे आमदार अपात्र ठरले तर त्यांची अपात्रता ही 21 जूनपास असेल. याचा अर्थ हा या आमदारांचे मत अवैध ठरेल असं उत्तर अभिषेक मनू सिंघवी यांनी दिलं. त्यामुळे या आमदारांना जर बहुमत चाचणीमध्ये सहभागी करुन घेतलं तर ती बहुमताची खरी परीक्षा होणार नाही असंही सिंघवी यांनी म्हटलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : मोठ्या सुरक्षाव्यवस्थेत शिंदे गट गुवाहाटीवरुन गोव्याकडे रवाना मोठ्या सुरक्षाव्यवस्थेच्या गराड्यात एकनाथ शिंदे गटातील आमदार आता गुवाहाटीवरुन विमानतळाकडे निघाले आहेत. ते आता विशेष विमानाच्या माध्यमातून गोव्याला पोहोचणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : मोठ्या सुरक्षाव्यवस्थेत शिंदे गट गुवाहाटीवरुन गोव्याकडे रवाना मोठ्या सुरक्षाव्यवस्थेच्या गराड्यात एकनाथ शिंदे गटातील आमदार आता गुवाहाटीवरुन विमानतळाकडे निघाले आहेत. ते आता विशेष विमानाच्या माध्यमातून गोव्याला पोहोचणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : शिंदे गट गुवाहाटीवरुन गोव्याकडे रवाना होणार राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून महाविकास आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांनी बोलावलेल्या अधिवेशनासंबंधी सुनावणी सुरू होत आहे. त्याच्या आधीच आता एकनाथ शिंदे गट आता गुवाहाटीवरुन गोव्याकडे रवाना होत आहे. शिंदे गटातील आमदार काहीच मिनीटांमध्ये गुवाहाटीच्या विमानतळावर पोहोचणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला नाही तर ठाकरेंची राजीनामा देण्याची तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बहुमत चाचणीआधीच उद्धव ठाकरे राजीनामा देऊ शकतात. कर्नाटक, म. प्रदेश प्रकरणात कोर्टानं बहुमत रोखलं नव्हतं
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मंत्रालयात आज संध्याकाळी 5 वाजता मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयात आज संध्याकाळी 5 वाजता मंत्रिमंडळ बैठक, ठाकरे सरकारची आज अखेरची बैठक?
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपली, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार भाजप प्रदेश कार्यालयात रवाना, आज संध्याकाळी सात वाजता भाजप आमदारांची हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे बैठक भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपली, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार भाजप प्रदेश कार्यालयात रवाना, आज संध्याकाळी सात वाजता भाजप आमदारांची हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे बैठक
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis LIVE Updates : उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विधान भवनात दाखल Maharashtra Political Crisis LIVE Updates : उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विधान भवनात दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
न्यायालयात लढाई सुरू असताना महाराष्ट्र विधानमंडळात कायदेशीर प्रक्रिया सुरु, सर्व आमदारांना उद्या 30 जून रोजी विधिमंडळात उपस्थित राहण्याचे पत्र = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis LIVE Updates : राष्ट्रवादी - काँग्रेसच्या बैठकीत काय झालं? राष्ट्रवादी - काँग्रेसच्या बैठकीत काय झालं?
१) सर्व कायदेशीर मार्ग अवलंबून पाहायचे
२) संध्याकाळी 5 वाजता सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय येईल त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल
३) जर फ्लोअर टेस्टची वेळ आली तर त्याला सामोरे जायचं.
४) शेवट पर्यंत महाविकास आघाडी टिकावी यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis LIVE Updates : राष्ट्रवादी - काँग्रेसच्या बैठकीत काय झालं? राष्ट्रवादी - काँग्रेसच्या बैठकीत काय झालं?
१) सर्व कायदेशीर मार्ग अवलंबून पाहायचे
२) संध्याकाळी 5 वाजता सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय येईल त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल
३) जर फ्लोअर टेस्टची वेळ आली तर त्याला सामोरे जायच.
४) शेवट पर्यंत महाविकास आघाडी टिकावी यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधानसभेत होऊ घातलेल्या बहुमत चाचणीत मतदानासाठी परवानगी द्या, तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांची सुप्रीम कोर्टात धाव, सुप्रीम कोर्टात सायंकाळी 5 वाजता सुनावणी विधानसभेत होऊ घातलेल्या बहुमत चाचणीत मतदानासाठी परवानगी द्या, तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांची सुप्रीम कोर्टात धाव, सुप्रीम कोर्टात सायंकाळी 5 वाजता सुनावणी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच आता राज्याला स्थिर सरकार देऊ शकतात - जयदीप कवाडे महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय परिस्थितीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच आता राज्याला स्थिर सरकार देऊ शकतात असे मत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी व्यक्त केले आहे... पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाविकास आघाडीतील घटक पक्ष असून ही अडीच वर्ष महाविकास आघाडीत आम्हाला सत्तेत वाटा मिळाला नाही... तसेच सन्मानाची वागणूकही मिळाली नाही असा आरोप जयदीप कवाडे यांनी केला आहे.. विद्यमान राजकीय परिस्थितीत राज्यात स्थिर सरकारची आवश्यकता असून फक्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच स्थिर सरकार देऊ शकतात असं आमचं मत असल्याचे कवाडे म्हणाले... जयदीप कवाडे माजी आमदार आणि ज्येष्ठ रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र असून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत....
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधानभवन परिसरात पोलिस बंदोबस्त वाढला, विश्वास नांगरे पाटील विधानभवनात दाखल विधानभवन परिसरात पोलिस बंदोबस्त वाढला, विश्वास नांगरे पाटील विधानभवनात दाखल, सोबत पोलीस उपायुक्त आणि इतर अधिकारीही उपस्थित, उद्याच्या सुरक्षेची पाहणी करण्यासाठी विधान भवनात दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ शिवसैनिकांचे मुंडन Maharashtra Political Crisis : देवळी शहरात शिवसैनिक आक्रमक होताना दिसून आले. त्यांनी शहरातील शिवसेना चौकात शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा निषेध करत मुंडण आंदोलन केले आहे. शिंदे गटातील आमदारांनी केलेल्या बंडखोरीचा निषेध करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करन्यात आली. त्याच बरोबर शहरातील मुख्य मार्गावरून नारेबाजी करत रॅली काढण्यात आली, तसेच अनेक शिवसैनिकांनी यावेळी मुंडन केले. यावेळी जिल्हाप्रमुखांसह अनेकांची उपस्थिती होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : बहुमत चाचणीच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी : सुप्रीम कोर्ट Supreme Court on Maharashtra Political Crisis : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकार दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Shiv Sena Supreme Court : बहुमत चाचणीच्या राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात Maharashtra Floor Test: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : उद्या बहुमत चाचणी होणार? संध्याकाळी पाच वाजता फैसला = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Sanjay Raut : राज्यपालांनी दिलेले आदेश असंवैधानिक, सुप्रीम कोर्टात दाद मागणार : संजय राऊत = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : राज्यपालांनी बोलावलेलं सत्र हे घटनाबाह्य आहे; ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची माहिती Maharashtra Political Crisis : "राज्यपालांच्या या निर्णयाचे मला कायद्याचा अभ्यासक म्हणून वाईट वाटतंय. राज्यपाल अधिकारांचा गैरवापर करतायत. याआधी अनेकदा राज्यपालांच्या पक्षपातीपणाचा मुद्दा चर्चिला गेलाय. मंत्रीमंडळ आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्लानेच राज्यपालांनी वागायचे असते. राज्यपालांनी बोलावलेलं सत्र हे घटनाबाह्य आहे.", असं एबीपी माझाशी बोलताना ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलंय आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक संपली Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक. सुनील केदार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत बैठकीतून बाहेर पडले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : सरकार डळमळीत होण्याची भाजप वाट पाहत होतं, म्हणूनच 12 आमदारांची फाईल राज्यपालांनी रखडवली : संजय राऊत = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : फ्लोअर टेस्ट विरोधात शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू सुप्रीम कोर्टात, थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात Maharashtra Political Crisis : फ्लोअर टेस्ट विरोधात शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू सुप्रीम कोर्टात पोहोचले. राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या निर्णयाला आव्हान
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Sanjay Raut : राज्यपालांनी दिलेले आदेश असंवैधानिक, सुप्रीम कोर्टात दाद मागणार: संजय राऊत Sanjay Raut : राज्यपालांनी बोलावलेले विशेष अधिवेशनाचे हे सत्र असंवैधानिक असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई प्रलंबित होत असताना दुसरीकडे अशा प्रकारचे आदेश देणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून राज्यघटनेच्या चिंधड्या उडवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्या सुप्रीम कोर्टात असताना दुसरीकडे बहुमत चाचणीचे आदेश देणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवसेना या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाकडून आशा असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपालांनी दोन वर्ष 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यानंतर आता एकाच दिवसात सरकारला बहुमत चाचणीचे आदेश देत असल्याचे त्यांनी सांगितले.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना आदेश = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या मुंबईतील घरी महाविकास आघाडीची बैठक, शिवसेना नेते अनुपस्थित = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : बहुमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्याच अध्यक्षतेखाली, सूत्रांची माहिती = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : ...हा फक्त अन्यायच नाही तर भारतीय घटनेची पायमल्ली : संजय राऊत Maharashtra Political Crisis : "16 आमदार निलंबन प्रकरणी... दोन दिवस कमी मुदत दिली म्हणून कोर्ट आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 11 जुलैपर्यंत मुदत देते आणि राज्याच्या विधानसभेचे आधिवेशन 1 दिवसांत बोलावतात, हा फक्त अन्यायच नाही तर भारतीय घटनेची पायमल्ली आहे." संजय राऊत (Sanjay Raut) यांचं ट्वीट
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : भाजपच्या सर्व आमदारांची हॅाटेल ताज प्रेसिडेंट येथे 7 वाजता बैठक Maharashtra Political Crisis : भाजपच्या सर्व आमदारांची हॅाटेल ताज प्रेसिडेंट येथे 7 वाजता बैठक बोलवण्यात आली
या बैठकीला स्वतः देवेंद्र फडणवीस सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील
सर्व भाजपा प्रमुख नेते आणि आमदार उपस्थित असतील
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजप सत्तापिपासू, त्यांनी शिवसेना फोडली याचा काळा इतिहास लिहिला जाईल, फडणवीसांची कृती त्यांच्यावरच उलटेल : सामना Shiv Sena Saamana on BJP : गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. अशात आज सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेनं भाजपवर थेट टीका केली आहे. भाजप हा किती सत्तापिपासू पक्ष आहे आणि त्यासाठी त्यांनी 'महाराष्ट्र रक्षक' शिवसेना फोडली याचा काळा इतिहास लिहिला जाईल. देवेंद्र फडणवीस यांची ही कृती त्यांच्यावरच उलटेल आणि भाजपचा टांगा महाराष्ट्रात पलटेल हे आजचे वातावरण आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
अग्रलेखात म्हटलं आहे की, हिंदुस्थान तोडून बॅ. जीनाने पाकिस्तान निर्माण केला, पण तो देश राहिला नसून पृथ्वीवरचे एक डबकेच बनला आहे. तशीच अवस्था या बंडखोर वगैरे म्हणवून घेणाऱ्या झाडी-डोंगरातील गटाची होणार आहे. म्हणून ज्यांचा आत्मा आजही जिवंत आहे, त्यांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे आणि महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे. गुवाहाटीमध्ये 'झाडी-डोंगर-हाटील' वगैरे आहे, पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांची भूमिका आहे. तेव्हा डबक्यातून बाहेर पडा, हे पहिले सांगणे व भाजपने या डबक्यात उडी मारू नये हे दुसरे सांगणे. महाराष्ट्रात विजय भगव्याचाच होईल. पंचावन्नचे एकशे पंचावन्न करण्याची ताकद 'मऱ्हाटी' मनगटात आहे. विचारांचा विजय यालाच म्हणायचे असते, असं लेखात म्हटलं आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्याच अध्यक्षतेखाली, हंगामी अध्यक्ष नाही, सूत्रांची माहिती Maharashtra Political Crisis : भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, उद्या होणारी ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याच अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेसाठी हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता नाही अशी माहिती एबीपी माझाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय? Maharashtra Political Crisis : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात सध्याच्या घडामोडींचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी राज्यातील राजकीय स्थितीबाबतही भाष्य केले आहे. जाणून घ्या राज्यपालांनी आपल्या पत्रात काय म्हटले?
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना आदेश Maharashtra Floor Test: मंगळवारी रात्री भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. मंगळवारी, भाजपच्या गोटातून मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. सरकारने बहुमत गमावले असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपालांना एक ई-मेलच्या माध्यमातून बंडखोर आमदारांनी पत्र दिलं आहे. शिवसेनेचे 39 आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत रहायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकालांचा अभ्यास करुन राज्यपाल त्यांना योग्य ते निर्देश देतील अशी आशा आम्हाला आहे."
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत, बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंची माहिती Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. अशातच महत्वाची माहिती समोर येतेय. एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असून, बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंनी माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला उद्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. राज्यपालांकडून बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उद्याच्या बहुमत चाचणीत आमदारांची शिरगणती होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत बोलावलं Maharashtra Political Crisis : काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत बोलावलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : काँग्रेसनं आपल्या सर्व आमदारांना मुंबईत फ्लोअर टेस्टसाठी बोलावलं Maharashtra Political Crisis : काँग्रेसनं आपल्या सर्व आमदारांना मुंबईत फ्लोअर टेस्टसाठी बोलावलं. ठाकरे सरकारच्या भवितव्याचा उद्याच फैसला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे आमदार गैरहजर राहण्याची शक्यता : सूत्र Maharashtra Political Crisis : उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे आमदार गैरहजर राहण्याची शक्यता आहे, सूत्रांनी याबाबत माहिती दिली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : उद्याच ठाकरे सरकारच्या भवितव्याचा प्रश्न, राज्यपालांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maha Vikas Aghadi Meeting : राज्यपालांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची बैठक, शरद पवारांच्या निवासस्थाळी सकाळी दहा वाजता बैठक होणार Maha Vikas Aghadi Meeting : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दहा वाजता ही बैठक होणार आहे. राज्यपालांच्या बहुमत चाचणी पत्रा संदर्भात काय भूमिका घ्यायची यावर होणार चर्चा आहे, याच बैठकीत रणनीतीही ठरवली जाणार आहे. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोहोचले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : उद्याची बहुमत चाचणी उपाध्यक्ष झिरवाळांच्या अध्यक्षतेखाली, सूत्रांची माहिती = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपाल यांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची बैठक, शरद पवार यांच्या निवासस्थानी 10 वाजता होणार बैठक राज्यपाल यांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची बैठक, शरद पवार यांच्या निवासस्थानी 10 वाजता होणार बैठक, राज्यपाल यांच्या बहूमत चाचणी पत्राच्यासंदर्भात काय भूमिका घ्यायची यावर होणार चर्चा, याच बैठकीत रणनीती ही ठरवली जाणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : शिंदे गटातील आमदारांचा मुक्काम आता गोव्यात? Maharashtra Political Crisis : शिंदे गटातील आमदारांचा मुक्काम आता गोव्यात असण्याची शक्यता
गुवाहाटी वरून आज शिंदे गटाचे आमदार गोव्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती
मुंबईपासून जवळ असल्यामुळे सर्व आमदार आजपासून गोव्यात पोहोचणार : सूत्र
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : राज्यपालांचे बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश, महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत Maharashtra Political Crisis : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले. यानंतर आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : राज्यपालांनी पत्रात काय म्हटलं? Maharashtra Political Crisis : राज्यपालांनी पत्रात काय म्हटलं?
- 30 जून रोजी सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशनाला सुरुवात करावी
- संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी प्रक्रिया पूर्ण करावी
- बहुमत चाचणीत आमदारांची शीरगणती होणार
- बहुमत चाचणी प्रक्रियेचं लाईव्ह स्ट्रीमिंग करावं लागणार
- कारवाई पू्र्ण होईपर्यंत अधिवेशन तहकूब करु नये
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश Maharashtra Political Crisis : 30 जून रोजी सकाळी अकरा वाजता विशेष अधिवेशन घ्या आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्या ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : फ्लोअर टेस्टसाठी सर्व आमदारांना घेऊन उद्या मुंबईला जाणार आहोत : एकनाथ शिंदे Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि समाधानासाठी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. फ्लोअर टेस्टसाठी सर्व आमदारांना घेऊन उद्या मुंबईला जाणार आहोत : एकनाथ शिंदे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : राज्यपाल अॅक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्री आणि विधानभवन सचिवालयाला पत्र, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विरोधी पक्ष भाजपने केलेली मागणी राज्यपालांनी मान्य केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : राज्यपालांकडून बहुमत सिद्ध करण्यासाठीचे आदेश देणारं पत्र विधानभवन सचिवालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे रवाना, सूत्रांची माहिती Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : राज्यपालांकडून बहुमत सिद्ध करण्यासाठीचे आदेश देणारं पत्र विधानभवन सचिवालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे रवाना, सूत्रांची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : राज्यात भाजपचं सरकार येऊ द्या, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे 'वाझे' बाहेर काढू : राधाकृष्ण विखे Maharashtra Political Crisis : राज्यात भाजपचं सरकार येऊ द्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे 'वाझे' बाहेर काढू असं वक्तव्य भाजप आमदार राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केलंय. भाजप नेते राम शिंदे यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानिमित्त त्यांचा अहमदनगर भाजपतर्फे सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलताना आमदार राधाकृष्ण विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली आहे असंही राधाकृष्ण विखे यांनी म्हटलंय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : एकनाथ शिंदे गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमधून रवाना, कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेल्याची माहिती = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची आज सकाळी नऊ वाजता बैठक, चंद्रकांत पाटील झूमद्वारे सर्व प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार BJP Meeting : भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची आज सकाळी नऊ वाजता बैठक होणार आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील झूमद्वारे सर्व प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजपने विश्वास दर्शक ठरावाबद्दल पत्र लिहिल्यानंतर या बैठकीत पुढची रणनीती ठरणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टाने फ्लोअर टेस्टवर कोणतीही स्थगिती न दिल्यास आज 3 ते 4 वाजल्यानंतर बंडखोर आमदार गुवाहाटीमधून निघू शकतात : सूत्र Maharashtra Political Crisis : जर सुप्रीम कोर्टाकडून फ्लोअर टेस्टवर कोणतीही स्थगिती मिळाली नाही तर आज 3 ते 4 वाजल्यानंतर बंडखोर आमदार गुवाहाटीमधून निघू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत दाखल झाल्यावर या आमदारांना निमलष्करी दलाच्या सुरक्षेत ठेवलं जाईल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis LIVE : भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची आज सकाळी नऊ वाजता बैठक Maharashtra Political Crisis LIVE : भाजपच्या (BJP) सर्व प्रवक्त्यांची आज सकाळी नऊ वाजता बैठक
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बोलवली महत्त्वपूर्ण बैठक
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील झूमद्वारे मार्गदर्शन करणार
भाजपने विश्वास दर्शक ठरावाबद्दल पत्र लिहिल्यानंतर बैठकीत पुढची रणनीती ठरणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis LIVE : उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना माघारी येण्याचं आवाहन Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना माघारी येण्याचं आवाहन. समोर येऊन बोला, आपण मार्ग काढू. कुटुंबप्रमुख म्हणून मला आजही तुमची काळजी वाटते. ठाकरेंची भावनिक साद
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE Updates : एकनाथ शिंदे गट लवकरच मुंबईत येणार, शिंदेंकडून सूतोवाच Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE Updates : एकनाथ शिंदे गट लवकरच मुंबईत येणार, शिंदेंकडून सूतोवाच.गुवाहाटीत दाखल झाल्यानंतर शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE Updates : ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु, महाविकास आघाडीनं बहुमत सिद्ध करावं, भाजपची पत्राद्वारे राज्यपालांकडे मागणी Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE Updates : ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु, महाविकास आघाडीनं बहुमत सिद्ध करावं, भाजपची पत्राद्वारे राज्यपालांकडे मागणी, राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : राज्यातल्या सत्ता संघर्षात भाजपची एन्ट्री Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE Updates : राज्यातल्या सत्ता संघर्षात आता भाजपनं एन्ट्री केलीए. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणारं पत्र दिलं. सत्तेत असलेल्या शिवसेनेतून आमदारांचा मोठा गट फुटला असून सरकार अल्पमतात आलंय आणि त्यामुळे सरकारनं बहुमत सिद्ध करावं अशा मागणीचं पत्र राज्यपालांना दिलं. आता या पत्रावर राज्यपाल काय उत्तर देतात यावर अख्ख्या देशाचं लक्ष लागलंय. दिल्लीत अमित शाह आणि जेपी नड्डांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीस मुंबईत आले आणि राज्यातील भाजप मंत्र्यांसोबत राजभवनावर दाखल झाले. आणि त्यानंतर सरकारनं बहुमत सिद्ध करावं असं पत्र राज्यपालांना दिलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Political Crisis Timeline : ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन? राजकीय सत्तासंघर्षात आतापर्यंत काय-काय घडलं? Maharashtra Political Crisis Timeline LIVE Updates : राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्याला आहेत. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडून बंडखोर आमदारांना वारंवार परत येण्याचं आवाहन केलं जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं. यासर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदेंसोबतच्या काही आमदारांनी आपल्याला दमदाटी करुन, धमक्या देऊन सूरतमध्ये नेल्याचं सांगितलं. काहींनी मातोश्रीवर निरोप धाडले तर काहींनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत चक्क मुंबई गाठली. यासर्व घडामोडींमध्ये तो दिवस मावळला. पण घडामोडी काही थांबल्या नाहीत.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा