एक्स्प्लोर

Bharat Jodo Yatra: शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार, सूत्रांची माहिती

राहुल गांधी  भारत जोडो यात्रेतून  महाराष्ट्राच्या दिशेने कूच करत आहेत. 48 तासात राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. महाराष्ट्र  कॉंग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे  

मुंबई :  राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra)  6 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहे. या यात्रेसाठी काँग्रेसचे मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहतील, अशी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसकडून माहिती देण्यात आली.  परंतु प्रकृती प्रकृती ठीक नसल्यामुळे शरद पवार भारत जोडो यात्रेल उपस्थित राहणार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर  शरद पवार 8 नोव्हेंबरला  भारत जोडो यात्रेत  सहभागी होणार असल्याची महिती सूत्रांनी दिली आहे. तर उद्धव ठाकरे या यात्रेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

एकीकडे राहुल गांधी  भारत जोडो यात्रेतून  महाराष्ट्राच्या दिशेने कूच करत आहेत. 48 तासात राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.  महाराष्ट्र  कॉंग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे. कॉंग्रेस नेतेही  रोजच्या रोज भल्या पहाटे उठून सराव करत आहे. पण सध्या कॉंग्रेस सोडून महाविकासआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कोणते प्रमुख नेते  या यात्रेमध्ये सामील होणार या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न्युमोनिया झाल्यामुळे छातीत मोठया प्रमाणत संसर्ग झाला आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील शिबिराला ऑनलाईन सहभागी झाले होते. सध्या पवार यांची तब्येत पाहता ते रॅलीत सहभागी होणार नाही अशी  शक्यता  वर्तवण्यात आली होती. परंतु  समोर आलेल्या माहितीनुसार ते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज शिर्डीत पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल त्यांनी रुग्णालयातूनच ऑनलाईन सहभाग घेतला होता. आज ते हेलिकॉप्टरने शिर्डीला जातील आणि तिथं राष्ट्रवादीच्या अधिवेशनात सहभागी होऊन मुंबईत परततील. मुंबईत दाखल झाल्यानंतर ते पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होणार असल्याची आहे.

 तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती बाबत सांशक्ता निर्माण झाली आहे.  31 ऑक्टोबरपासून उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांच आयोजन केलं आहे. प्रत्येक दिवशी एका जिल्ह्यासाठी वेळ दिला असून या बैठका 14 नोव्हेंबरपर्यंत पार पडणार आहेत. त्यामुळे भारत जोडो यात्रेसाठी ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता फारच कमी आहे, अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शिवसेना आमचा पारंपरिक मित्रपक्ष नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केले. 

राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने देशात विरोधी पक्षांची व्रजमूठ दाखवण्याची संधी महाविकास आघाडीला प्राप्त झाली आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा असताना प्रमुख पक्षातील दोन दिग्गज नेते यांच्या रॅलीतील उपस्थिती वरूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आणि नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी तर नाहीं ना अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. 

संबंधित बातम्या :

Bharat Jodo Yatra : पोलिसांनी संयमाने वागावे, अशी धक्काबुक्की योग्य नाही; हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच माजी मंत्री राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget