एक्स्प्लोर

'त्या' दोन आमदारांचं मत रद्द करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र : शंकरसिंह वाघेला

राज्यसभा निवडणुकीत शंकर सिंह वाघेलांच्या दणक्यानंतरही काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा विजय झाला. पण पटेलांच्या विजयावरुन शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. 'अहमद पटेलांचा विजय हा मतांमुळे नाही. तर काँग्रेसच्या षडयंत्रामुळे झाल्याचा,' घणाघात शंकरसिंह वाघेलांनी केला.

गांधीनगर : राज्यसभा निवडणुकीत शंकरसिंह वाघेलांच्या दणक्यानंतरही काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा विजय झाला. पण पटेलांच्या विजयावरुन शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. 'अहमद पटेलांचा विजय हा मतांमुळे नाही. तर काँग्रेसच्या षडयंत्रामुळे झाल्याचा,' घणाघात शंकरसिंह वाघेलांनी केला. वाघेला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ''अहमद पटेलांच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. पण काँग्रेसनं मतं रद्द करण्याचं षडयंत्र सुरुवातीच केलं होतं. वास्तविक, निवडणूक आयोगाने त्या दिवशीचे सर्व आमदारांचे व्हिडीओ पाहण्याची गरज आहे. राघव पटेल यांचं मत रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसनं सुरुवातीलाच सर्व आखणी केली होती.'' वाघेला पुढे म्हणाले की, ''दोन आमदारांनी भाजपला मत दिलं होतं. जर यामागे षडयंत्र नसलं असतं, तर अहमद पटेलांच्या विजयाचा प्रश्नच उपस्थित झाला नसता. अहमद पटेल चांगले व्यक्ती आहेत. त्यांचा हिशेब दिल्लीवाले करणार होते. पण तरीही ते विजयी झाले, ही चांगली गोष्ट आहे.'' दरम्यान, काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदरांचं मत रद्द झाल्यानंतर या निवडणुकीत विजयाची समीकरणं बदलली होती. अहमद पटेलांना विजयासाठी 43.5 मतांची आवश्यकता होती. पण त्यांना 44 मतं मिळाली. अहमद पटेलांना जी 44 मतं मिळाली, त्यातील 41 काँग्रेस, जेडीयू एक, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि भाजपच्या एका बंडखोर आमदाराच्या मताचा समावेश होता. दुसरीकडे शंकरसिंह वाघेलांसह एकूण आठ आमदारांना काँग्रेसनं निलंबित केलं असून, त्यांनी मंगळवारी क्रॉस वोटिंग केलं होतं. काँग्रेसनं याप्रकरणी कारवाई करत, आठही आमदारांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
Akhilesh Yadav and Rahul Gandhi : राहुल गांधींकडून संसदेत अमित शाहांवर गंभीर आरोपांच्या फैरी, भाजपकडून जोरदार पलटवार होताच अखिलेश यादव मदतीला धावले, म्हणाले....
राहुल गांधींकडून संसदेत अमित शाहांवर गंभीर आरोपांच्या फैरी, भाजपकडून जोरदार पलटवार होताच अखिलेश यादव मदतीला धावले, म्हणाले....
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Embed widget