पटेल यांच्यात कौटिल्याची कूटनीती, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य : नरेंद्र मोदी
एबीपी माझा वेब टीम Updated at: 31 Oct 2018 11:26 AM (IST)
कच्छपासून कोहिमा, कारगिल पासून कन्याकुमारीपर्यंत केवळ सरदार पटेल यांच्यामुळेच आपण आपण जाऊ शकतो. सरदार पटेल यांनी संकल्प केला नसता तर देशात एका राज्यातून दुसरीकडे जाण्यासाठी व्हिजा लागला असता, असेही मोदी यावेळी म्हणाले.