एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: भारत पाकिस्तान वाढत्या संघर्षात अमेरिकेची एन्ट्री; परराष्ट्र खात्याची प्रतिक्रीया, म्हणाले, 'संपूर्ण जगाचं लक्ष...'

Pahalgam Terror Attack USA: पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. युद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या दोन्ही देशांच्या तणावात आता अमेरिकेची एन्ट्री झालीय.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणावाची परिस्थती कायम आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानची आर्थिक कोंडी, आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाल्याने पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारताच्या कारवायांमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने युद्धाच्या धमक्या द्यायला सुरुवात केलीय. आपल्या सैन्याला तयार राहण्याचे आदेश पाकिस्तानने आपल्या सैनाला दिलेत. दरम्यान, भारतही कोणतीही कारवाई करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जात असताना भारत आणि पाकिस्तानच्या या संघर्षात आता अमेरिकेची एन्ट्री झालीय. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान या दोघांशी चर्चा केली असून हा मु्द्दा चर्चेद्वारे सोडवला पाहिजे अशी प्रतिक्रीया अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी दिलीय. (United States of America)

अमेरिका सध्या भारत आणि पाकिस्तान दोघांच्या संपर्कात असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस म्हणाल्या. अमेरिका दोन्ही देशांच्या संपर्कात असून अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मला याबद्दल एक नोटही दिली आहे. त्यामुळे आम्ही काश्मीरच्या स्थितीबाबत भारत आणि पाकिस्तानशी संपर्क करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

अमेरिकेची भारत पाकिस्तानशी चर्चा

अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना लवकरच भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलण्याची शक्यता आहे. ते इतर राष्ट्रीय नेत्यांना आणि परराष्ट्र मंत्र्यांना या मुद्द्यावर दोन्ही देशांशी संपर्क साधण्यास सांगत आहेत.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस म्हणाल्या, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील. आम्ही त्या प्रदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत आणि तुम्हाला माहिती आहेच की, आम्ही अनेक पातळ्यांवर भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांशी संपर्कात आहेात. आम्ही निश्चित सर्व पक्षांना योग्य तोडगा काढण्यासाठी एकत्र काम करण्यास प्रोत्साहन देत आहोत. संपूर्ण जगाचे भारत आणि पाकिस्तानाकडे लक्ष असल्याचंही त्या म्हणाल्या.

भारत पाकिस्तानात सध्या काय हलचाली?

पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. अशातच पाकिस्तानी लष्कराने सीमेवर हालचाली वाढवल्यामुळे, भारतीय हवाई दलाला आदेश येताच दोन मिनिटांच्या आत कारवाईसाठी सज्ज होण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. भारत व पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी सज्जतेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अधिक संख्येने तोफा आणण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोणतीही कारवाई करण्यास लष्कर सज्ज आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असल्याचे कळते. त्यांनी सोमवारी पंतप्रधानांची भेट घेऊन जवळपास 40 मिनीटे चर्चा केली. काश्मीरमधील स्थितीबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Embed widget