एक्स्प्लोर

कर्नाटक : सरकार टिकवण्यासाठी आमचे राजीनामे स्वीकारले नाहीत : बंडखोर आमदारांची सुप्रीम कोर्टात धाव

कर्नाटकमधील राजकारण मुंबईतून दिल्लीत पोहोचलं आहे. राजीनामा देणाऱ्या 14 पैकी 10 आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत.

बंगळुरु : कर्नाटकमधील राजकारण मुंबईतून दिल्लीत पोहोचलं आहे. राजीनामा देणाऱ्या 14 पैकी 10 आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. कर्नाटक सरकारविरोधात त्यांनी याचिका दाखल केली आहे. या आमदारांनी याचिकेत म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्ष त्यांची घटनात्मक कर्तव्य बजावत नाहीत. जाणून बुजून आमच्या राजीनाम्यांचा स्वीकार केला जात नाही. आमच्या राजीनाम्यांचा अस्वीकार करुन सरकार कोसळण्यापासून वाचवण्याता जुगाड केला जात आहे. गुरुवारी (11 जूलै) सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांचे आमदार आहेत. याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. सध्या कर्नाटकात अस्तित्वात असलेले सरकार हे अस्थिर आहे. हे सरकार लोकांची सेवा करण्यात अयशस्वी ठरत आहे. या सरकारवर लोकांची फसवणूक आणि जेएसडब्ल्यू जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत. कर्नाटकातील जनता या सरकारवर नाखूश आहे. नुकत्याच जालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसला नाकारले आहे. सरकारची अलोकप्रियता पाहून आम्ही राजीनामा दिला असल्याचे राजीनामा देणाऱ्या आमदारांचे म्हणणे आहे. तसेच बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे की, या सरकारवर लोक नाखूश असले तरीदेखील मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहायचे आहे. काँग्रेस आणि विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार त्यांना साथ देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget