एक्स्प्लोर

जगभरात सर्वाधिकवेळा भारतात इंटरनेट शटडाऊन, 155 पैकी 109 वेळा इंटरनेटसेवा बाधित

भारतात इंटरनेट बंद झाल्यानंतर लाखो लोकांचा खोळंबा झाला आहे. गेल्या वर्षी देशात अनेक हिंसक आंदोलन झाली, ज्यामुळे सरकारला इंटरनेट सेवा बंद करावी लागली.

लंडन : जगभरात गेल्यावर्षी सर्वात जास्त भारतात इंटरनेट बंद झाल्याचा प्रकार घडला आहे. जगभरात 155 पैकी 109 वेळी भारतात इंटरनेट बंद झाल्याची माहिती आहे. हे सलग तिसरे वर्ष असून भारत या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या संदर्भातील माहिती डिजीटल राइट्स अॅन्ड प्रायव्हसी ऑर्गनायझेशन अॅक्सेसच्या नवीन रिपोर्टनुसार ही माहिती मिळाली आहे.

भारतात इंटरनेट बंद झाल्यानंतर लाखो लोकांचा खोळंबा झाला आहे. गेल्या वर्षी देशात अनेक हिंसक आंदोलन झाली, ज्यामुळे सरकारला इंटरनेट सेवा बंद करावी लागली. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर यमन हा देश आहे. यमनमध्ये सहा वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आले. इथियोपिया येथे चारवेळा आणि जॉर्डन येथे तीन वेळा इंटरनेटची सेवा बंद करणयात आली होती.

29 देशांना फटका

डिजीटल राइट्स अॅन्ड प्रायव्हसी ऑर्गनायझेशन अॅक्सेसच्या माहितीनुसार, 2020 साली इंटरनेट बंद झाल्यामुळे 29 देशांना फटका बसला आहे. 155 वेळा इंटरनेट बंद झाले होते. रिपोर्टच्या माहितीनुसार, 28 वेळा इंटरनेट पूर्णपणे ब्लॅकआऊट झाले होते. याचा फटका अनेक शहरांना बसला आहे. इंटरनेट बंद झाल्याच्या सर्वाधिक घटना आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये झाल्या आहेत. म्यानमारमधील राखिन आणि चीन या दोन राज्यात तब्बल 19 महिने मोबाईल नेटवर्क बंद होते.

जगातील विविध देशांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांच्या बाबतीत आयबीएमने एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात आशिया-प्रशांत म्हणजेच इंडो- पॅसिफिक प्रदेशात सर्वाधिक सायबर हल्ले हे जपानवर झाले असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतोय असं सांगितलं आहे.

भारतावर होणारे सायबर हल्ले हे प्रामुख्याने पाकिस्तान आणि चीनमधील हॅकर्सकडून केले जातात असं समोर आलंय. कोरोना काळात वर्क फ्रॉम होममुळे या हॅकर्सना सायबर हल्ले करायला सोपं गेल्याचं समोर आलंय. गेल्या काही काळात अमेरिकेवरही मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले झाल्याचं दिसून आलंय. हे सायबर हल्ले प्रामुख्याने रशिया आणि चीन या देशांतून करण्यात येत असल्याचं समोर आलंय.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget