एक्स्प्लोर

जगभरात सर्वाधिकवेळा भारतात इंटरनेट शटडाऊन, 155 पैकी 109 वेळा इंटरनेटसेवा बाधित

भारतात इंटरनेट बंद झाल्यानंतर लाखो लोकांचा खोळंबा झाला आहे. गेल्या वर्षी देशात अनेक हिंसक आंदोलन झाली, ज्यामुळे सरकारला इंटरनेट सेवा बंद करावी लागली.

लंडन : जगभरात गेल्यावर्षी सर्वात जास्त भारतात इंटरनेट बंद झाल्याचा प्रकार घडला आहे. जगभरात 155 पैकी 109 वेळी भारतात इंटरनेट बंद झाल्याची माहिती आहे. हे सलग तिसरे वर्ष असून भारत या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या संदर्भातील माहिती डिजीटल राइट्स अॅन्ड प्रायव्हसी ऑर्गनायझेशन अॅक्सेसच्या नवीन रिपोर्टनुसार ही माहिती मिळाली आहे.

भारतात इंटरनेट बंद झाल्यानंतर लाखो लोकांचा खोळंबा झाला आहे. गेल्या वर्षी देशात अनेक हिंसक आंदोलन झाली, ज्यामुळे सरकारला इंटरनेट सेवा बंद करावी लागली. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर यमन हा देश आहे. यमनमध्ये सहा वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आले. इथियोपिया येथे चारवेळा आणि जॉर्डन येथे तीन वेळा इंटरनेटची सेवा बंद करणयात आली होती.

29 देशांना फटका

डिजीटल राइट्स अॅन्ड प्रायव्हसी ऑर्गनायझेशन अॅक्सेसच्या माहितीनुसार, 2020 साली इंटरनेट बंद झाल्यामुळे 29 देशांना फटका बसला आहे. 155 वेळा इंटरनेट बंद झाले होते. रिपोर्टच्या माहितीनुसार, 28 वेळा इंटरनेट पूर्णपणे ब्लॅकआऊट झाले होते. याचा फटका अनेक शहरांना बसला आहे. इंटरनेट बंद झाल्याच्या सर्वाधिक घटना आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये झाल्या आहेत. म्यानमारमधील राखिन आणि चीन या दोन राज्यात तब्बल 19 महिने मोबाईल नेटवर्क बंद होते.

जगातील विविध देशांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांच्या बाबतीत आयबीएमने एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात आशिया-प्रशांत म्हणजेच इंडो- पॅसिफिक प्रदेशात सर्वाधिक सायबर हल्ले हे जपानवर झाले असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतोय असं सांगितलं आहे.

भारतावर होणारे सायबर हल्ले हे प्रामुख्याने पाकिस्तान आणि चीनमधील हॅकर्सकडून केले जातात असं समोर आलंय. कोरोना काळात वर्क फ्रॉम होममुळे या हॅकर्सना सायबर हल्ले करायला सोपं गेल्याचं समोर आलंय. गेल्या काही काळात अमेरिकेवरही मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले झाल्याचं दिसून आलंय. हे सायबर हल्ले प्रामुख्याने रशिया आणि चीन या देशांतून करण्यात येत असल्याचं समोर आलंय.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Embed widget