एक्स्प्लोर

पुरामुळे गुजरातचं जनजीवन विस्कळीत, मात्र काँग्रेसचे 42 आमदार बंगळुरुत

गुजरातमध्ये काँग्रेसच्या 57 आमदारांपैकी 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर पक्षाचे वरिष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे.

अहमदाबाद : पूर आणि मुसळधार पावसाने गुजरातमध्ये आतापर्यंत 136 जणांचा जीव घेतला आहे. मात्र नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं असताना काँग्रेसचे 42 आमदार बंगळुरुतील एका रिसॉर्टमध्ये आहेत. त्यामुळे आपण निवडून दिलेला प्रतिनिधीच नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. गुजरातमध्ये काँग्रेसवर राजकीय संकट गुजरातमध्ये काँग्रेसच्या 57 आमदारांपैकी 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर पक्षाचे वरिष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे. उर्वरित आमदारांपैकी काही आमदार वाघेला गटाचे आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीपूर्वी आमदार फुटू नयेत, यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. 42 आमदारांना भाजपच्या भीतीने बंगळुरुला हलवण्यात आलं असून एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. राज्यसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा पराभव टाळण्यासाठी काँग्रेसला मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. काँग्रेसचे आणखी काही आमदार फुटणार? काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आता केवळ 51 आमदार उरले आहेत. त्यापैकी किती आमदार पक्षासोबत राहतील, याबाबत मोठी शंका आहे. कारण पक्षाला सध्या 44 आमदारांचाच पाठिंबा असल्याचं काँग्रेस नेते भरत सिंह सोलंकी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे आणखी काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देतील, असा अंदाज लावला जात आहे. विजय रुपानींचा काँग्रेसवर हल्लाबोल पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे, मात्र काँग्रेसल त्याचं काहीही देणं घेणं नाही, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केली आहे. अहमद पटेल यांनी राज्यसभेत पराभव होऊ नये म्हणून आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. मात्र इकडे नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी काँग्रेसचा एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नाही, असा हल्लाबोल रुपानी यांनी केला. गुजरात आणि राज्यसभेचं गणित
  • 182 सदस्यसंख्येच्या गुजरात विधानसभेत भाजपचे 121 आमदार
  • काँग्रेस आमदारांची संख्या 57
  • मात्र शंकरसिंह वाघेलांसह 6 आमदारांनी सोडचिट्ठी दिल्याने काँग्रेसचं संख्याबळ 51 वर
  • राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 47 मतं आवश्यक
  • मात्र काँग्रेसच्या 51 पैकी वाघेला गटाचे अनेक आमदार आहेत
  • त्यामुळे अहमद पटेल यांना 47 मतांसाठी मोठा संघर्ष करावा लागणार
  • राष्ट्रपती निवडणुकीत 11 मतं फुटल्याने काँग्रेसला धास्ती
  • राज्यसभेसाठी गुजरातमध्ये 8 ऑगस्टला मतदान
संबंधित बातम्या :

गुजरातमध्ये काँग्रेसला खिंडार, दोन दिवसांत 6 आमदारांचा राजीनामा

काँग्रेसच्या चाणक्याला हरवण्यासाठी भाजपचा सापळा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget