एक्स्प्लोर

भारताच्या ‘तवांग’साठी चीन आसुसलेला, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

तवांगवर ताबा मिळवण्यासाठी चीन इतका आसुसलेला आहे की, तवांगच्या बदल्यात भारताला अक्साई चीन देण्याचीही त्यांची तयारी आहे.

तवांग  (अरूणाचल प्रदेश) : डोकलाम वादावरुन भारतानं चीनला बरंच नामोहरम केलं आहे. चीनचा फक्त डोकलामच नव्हे तर  अरुणाचल प्रदेशमधील तवांगवरही डोळा आहे. हा प्रदेश बळकवण्यासाठी चीन वारंवार प्रयत्न करत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट तवांगमध्ये पोहचली. भारताच्या ‘तवांग’साठी चीन आसुसलेला, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट तवांग हा अरूणाचल प्रदेशातला सर्वात सुंदर प्रदेश आहे. अरूणाचलच्या पश्चिम भागात असणारं तवांग शहर स्वर्गाची अनुभूती देतं. इथल्या नयनरम्य निसर्गाचा आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक इथे येतात. सुमारे 10 हजार फुटांवर असणारं हे शहर असंख्य तलावांनी वेढलेलं आहे. भारताच्या ‘तवांग’साठी चीन आसुसलेला, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट तवांग शहर हे सहाव्या दलाई लामांचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, चीन त्यावर दावा सांगत आहे. चीनचं म्हणणं आहे की 15व्या शतकात दलाई लामांचा जन्म तवांगमध्ये झाला होता. त्यामुळेच तवांग हा तिबेटचा हिस्सा असल्याचा दावा चीनचा आहे. भारताच्या ‘तवांग’साठी चीन आसुसलेला, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट तवांगवर ताबा मिळवण्यासाठी चीन इतका आसुसलेला आहे की, तवांगच्या बदल्यात भारताला अक्साई चीन देण्याचीही त्यांची तयारी आहे. चीनचे एक ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी दाई बिंगुओ यांनी एका मुलाखतीत याचं सूतोवाच केलं होतं. भारताच्या ‘तवांग’साठी चीन आसुसलेला, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट याच बिंगुओ यांना चीननं भारतबरोबरच्या सीमावादावर चर्चा करण्यासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून नेमलं होतं. परंतु आजवर चीनच्या हाती काहीही लागलं नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चीनच्या जनतेनंसुद्धा चीनच्या या दाव्याला पाठिंबा दिलेला नाही. भारताच्या ‘तवांग’साठी चीन आसुसलेला, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट तवांगमधल्या प्रत्येकाला आपण भारतीय असण्याचा अभिमान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तवांगच्या मुद्द्यावरून चीन बराच आक्रमक झाला आहे.  त्यामुळेच दलाई लामांची यात्रा चीनच्या डोळ्यात खुपते. सोबतच तवांगमधल्या भारतीयांचं देशप्रेम बघून चीनला संताप येतो. भारताच्या ‘तवांग’साठी चीन आसुसलेला, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट तवांगमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुलांनी प्रभातफेरी काढली आणि प्रत्येकाच्या ओठात भारताच्या गौरवाचे बोल होते. स्वातंत्र्याचा हा दिवस तवांगमध्ये सोहळ्यासारखा साजरा होतो. भारताच्या ‘तवांग’साठी चीन आसुसलेला, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट जाणकार म्हणतात की चीननं तवांगवर जर कब्जा केला तर चीन उद्या अरूणाचल प्रदेशावरही आपला दावा सांगू शकतो. तवांगच्या बदल्यात आपल्याला जो अक्साई चीन देण्याची भाषा चीन करतो आहे त्या अक्साई चीनचा भाग बर्फाळ आणि नापीक आहे. त्यामुळं भारतासाठी तो भाग महत्वाचा नाही. भारताच्या ‘तवांग’साठी चीन आसुसलेला, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट चीननं अरूणाचल प्रदेशाच्या मोठ्या भूभागावर कब्जा केला होता, तो भाग पुन्हा अरूणाचलमध्ये विलिन करण्यात आला आहे. पण तो भाग तवांग असता तर चीननं तो कधीच सोडला नसता. आता चीनला लगाम घालण्यासाठी भारताकडून बोमदिला आणि तवांगच्या मध्ये असणाऱ्या 171 किलोमीटरच्या रस्त्यावर दोन सुरूंग बनवण्याचं काम सुरू आहे. हा संपूर्ण भाग बर्फाळ असल्यामुळे इथे फौजा तैनात करण्यात अडचणी येतात. बऱ्याचदा या भागात भूस्खलनही होतं. तरीही या भागात भारतीय सैन्याची एक फळी तैनात आहे. भारताच्या ‘तवांग’साठी चीन आसुसलेला, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट या सगळ्यातून निश्चित होतं की चीनच्या कारवायांमागे तवांगचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. ज्यामध्ये चीनच्या हाताला काही लागत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget