एक्स्प्लोर

Rishi Panchami : आज ऋषी पंचमी, या पंचमीचं वेगळं महत्व, जाणून घ्या व्रत आणि विधी

पापांपासून मुक्ती देणारं व्रत म्हणून ओळखलं जाणारं व्रत म्हणजे ऋषी पंचमी (Rishi Panchami) व्रत. आज 11 सप्टेंबर, शनिवारी ऋषी पंचमीचा सर्वत्र उत्साह आहे

मुंबई: पापांपासून मुक्ती देणारं व्रत म्हणून ओळखलं जाणारं व्रत म्हणजे ऋषी पंचमी (Rishi Panchami) व्रत. आज 11 सप्टेंबर, शनिवारी ऋषी पंचमी आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हे व्रत करतात. हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचं असं हे ऋषी पंचमी व्रत (Rishi Panchami Vrat) भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला करतात. 

ऋषीमुनींचा सन्मान करण्यासाठी ऋषी पंचमी साजरी केली जाते. हा शुभ सण प्रामुख्याने सप्तर्षींना समर्पित केला जातो. धार्मिक कथांनुसार, हे सात ऋषी म्हणजे वशिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाजा हे आहेत.  ऋषी पंचमीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे भाग्य एका क्षणात बदलते आणि भूतकाळातील आणि वर्तमान जीवनातील सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी अख्यायिका आहे.

ऋषी पंचमी व्रत विधी (Rishi Panchami Vrat vidhi)
शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की, ऋषी पंचमीच्या दिवशी घर स्वच्छ करा. सात ऋषींसोबतच देवी अरुंधतीचीही विधीवत स्थापना करा. हळद, चंदन, फुले, अक्षता इत्यादींनी सात ऋषींची पूजा करा. पूर्ण विधीवत पूजा केल्यानंतर ऋषी पंचमी व्रत कथा ऐका. 

ऋषी पंचमीची व्रत कथा (Rishi Panchamichi Vrat Katha)
अख्यायिकनुसाक असं सांगितलं जात की, एक उत्तरा नावाचा ब्राह्मण होता. तो सुशीला नावाच्या पत्नीसोबत राहत होता. त्याची मुलगी विधवा झाली होती आणि त्यामुळे त्याच्यासोबतच राहत होती. एका रात्री मुलीच्या संपूर्ण शरीराला मुंग्या लागल्या. या गघटनेने तिचे आई-वडील चिंतेत बुडाले. त्यानी हा प्रकार एका ऋषीला सांगतला. त्यानंतर ऋषींनी सांगितले की त्यांच्या मुलीने तिच्या मागील जन्मात मासिक पाळीच्या काळात पाप केले होते. त्याची शिक्षा तिला आता शरीरावर मुंग्या लागून मिळत आहे. ऋषींनी पापांच्या मुक्तीसाठी त्या ब्राम्हण कन्येला ऋषी पंचमीचे व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मण कन्येने ऋषी पंचमीचे व्रत केल्याने तिचे सर्व कष्ट दूर झाले. तिला सर्व पापांपासून मुक्ती मिळाली आणि पुढच्या जन्मात सौभाग्य प्राप्त झाले.  

महत्त्वाच्या बातम्या

Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Embed widget