मुख्यपृष्ठभारतउरीमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील 10 महत्त्वाचे मुद्दे
उरीमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 18 Sep 2016 12:35 PM (IST)
1/12
सकाळी 5.30च्या दरम्यान दहशतवादी सैन्य दलाच्या मुख्यालयात घुसले.
2/12
हेलिपॅड परिसरातून दहशतवादी मुख्यलयाच्या परिसरात दाखल झाले.
3/12
श्रीनगरपासून 100 किमी अंतरावर असलेल्या उरीमध्ये पुन्हा एकाद दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. हा हल्ला भारतीय सैन्य दलाच्या 12 ब्रिगेटच्या मुख्यालयावर झाला.
4/12
पठाणकोट हल्ल्याची आठवण करून देणारा हल्ला
5/12
गेल्या 2 महिन्यांपासू काश्मीर खोरं सतत धुमसतंय
6/12
हल्ल्यानंतर राजनाथ सिंह यांनी रशिया आणि अमेरिका दौरा रद्द केला.
7/12
8/12
चारही दहशतवादी पाकिस्तानी
9/12
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी तातडीची बैठक
10/12
चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्य दलाला यश
11/12
लष्कर-ए-तोयबाने हल्ला केल्याची शक्यता
12/12
बुरहान वानी प्रकरणानंतर येथील परिस्थिती शांत होत नाही आहे. लष्कराने जी बंधनं घातलेली ती शिथिल करण्यास सुरुवात केली होती, मात्र या हल्ल्यानंतर पुन्हा बंधन येऊ शकतील.