एक्स्प्लोर

मुलुंड मेट्रो दुर्घटनेवरुन सेलिब्रिटींचा संताप; दिया मिर्झा अन् राहुल वैद्यनं सरकारवर ओढले ताशेरे, पोस्ट व्हायरल

Celebrities React After Fatal Mumbai Metro: मुलुंड पश्चिम येथे मेट्रो लाईन 4 च्या बांधकामादरम्यान काँक्रीट स्लॅब कोसळला. सेलिब्रिटींनी या प्रकरणावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

Celebrities react to Mumbai metro bridge collapse: 14  फेब्रुवारी 2026 रोजी शनिवारी मुलुंड पश्चिम येथे मोठी दुर्घटना घडली.  मेट्रो लाइन 4 च्या बांधकामादरम्यान काँक्रीटचा भाग कोसळला.  मेट्रो पुलाचा  स्लॅब थेट चार चाकी वाहन आणि रिक्षावर पडला. यामुळे या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.  या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर,  इतर तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबाला  5 लाख रूपयांची भरपाई जाहीर केली आहे. या प्रकरणानंतर सामान्य जनतेसह सेलिब्रिटींनीही रोष व्यक्त केला.  

स्टँड - अप कॉमेडियन आणि चित्रपट निर्माते वरूण ग्रोव्हर याने मुंबईला सर्वात भ्रष्ट शहर म्हटले आहे. तर, दिया मिर्झा आणि राहुल वैद्यसारख्या कलाकारांनी आवाज उठवला आहे.  वरूण ग्रोव्हरने आपला संताप व्यक्त करत एक्सवर पोस्ट केले, 'मुंबई हे भारतातील सर्वात भ्रष्ट शहर आहे. भारताच्या  व्यावसायिक  राजधानीत सर्वात वाईट रस्ते आहेत. गेल्या दोन वर्षांत मी जवळजवळ प्रत्येक गावातील रस्ते पाहिले आहेत. ते मुंबईच्या रस्त्यांपेक्षा चांगले आहेत.  हे खराब शहरी नियोजन आहे', असं म्हणत त्याने संताप तसेच नाराजी व्यक्त केली.

मुंबई मेट्रोच्या ढिसाळ कामाबाबत अभिनेत्री दिया मिर्झा आणि गायक राहुल वैद्य याने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. दिया मिर्झाने एक्स पोस्टवर, शहरी विकासाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.  'तुम्ही पायाभूत सुविधांच्या कोणत्या संकल्पनेचे समर्थन करता? जी सामान्य नागरिकांचे जीवन गुदमरवते, त्यांच्या आरोग्याला आणि जीवनाला धोका निर्माण करते? की जी सामान्यांच्या सुरक्षिततेची, जीवनमानाची  आणि कल्याणाची खरोखर काळजी घेते?' काहींनी सुरक्षिततेबद्दलच्या तिच्या चिंतेचे समर्थन केले. 

राहुल वैद्य यानेही इन्स्टाग्रामवर आपली चिंता व्यक्त केली आहे. पूल कोसळल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्याने लिहिले की, 'मी जेव्हा जेव्हा मेट्रो पुलाखालून जातो, तेव्हा मला नेहमीच भीती वाटते.  मला नेहमीच याची भीती वाटते', असं त्याने म्हटलं आहे. राहुल वैद्यची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रिलीजला अजून 9 दिवस बाकी… पण ‘धुरंधर 2’ने आधीच बॉक्स ऑफिस हलवलं; अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा तुफान रेकॉर्ड!
रिलीजला अजून 9 दिवस बाकी… पण ‘धुरंधर 2’ने आधीच बॉक्स ऑफिस हलवलं; अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा तुफान रेकॉर्ड!
"सरकारविरोधी बोललात तर मृत्यूची भीती" ; ‘मस्ती 4’ अभिनेत्री इराणबाबत थेटच बोलली, म्हणाली, 'भारतात किमान..'
पाकिस्तानी निर्मात्याचा मोठा निर्णय! रवींद्रनाथ टागोरांची 130 वर्ष जुनी कथा पडद्यावर आणणार, दिग्दर्शनाची धुरा कोण सांभाळणार?
पाकिस्तानी निर्मात्याचा मोठा निर्णय! रवींद्रनाथ टागोरांची 130 वर्ष जुनी कथा पडद्यावर आणणार, दिग्दर्शनाची धुरा कोण सांभाळणार?
Amitabh Bachchan: टीम इंडियाच्या विजयावर बिग बींनी लिहिलं असं काही की, नेटकरी म्हणाले, 'विनंती करतो, तुम्ही क्रिकेट पाहूच नका...'
टीम इंडियाच्या विजयावर बिग बींनी लिहिलं असं काही की, नेटकरी म्हणाले, 'विनंती करतो, तुम्ही क्रिकेट पाहूच नका...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget