एक्स्प्लोर

Opinion Poll | राज्यातल्या समस्या कोणता पक्ष सोडवू शकेल, असं मतदारांना वाटतं?

एबीपी माझासाठी सी-वोटर या एजन्सीने हे सर्वेक्षण केलं आहे. या जनमत चाचणीसाठी राज्यातील सर्व 288 मतदारसंघातील 19,489 सँपल्स तपासण्यात आले. 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबरदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं.

मुंबई : निवडणूक म्हटलं की सर्वसामान्यांचे प्रश्न, प्रलंबित प्रश्नावर नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, कोणता पक्ष या समस्या सोडवू शकतो,असे अनेक मुद्दे चर्चिले जातात. या मुद्द्यांचा आधार घेत, एबीपी माझा आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये जनमताचा कल समोर आला आहे.

ओपिनियन पोलमध्ये उद्योग आणि नोकऱ्या हा मुद्दा सर्वसामन्यांना जिव्हाळ्याचा वाटतोय. महाराष्ट्रात सध्या सर्वात कळीचा प्रश्न कोणता? या प्रश्नावर सर्वाधिक 23.1 टक्के लोकांनी उद्योग आणि नोकऱ्या हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. तर त्यापाठोपाठ पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे, असं 18.4 टक्के लोकांना वाटतं.

लोकांनी या समस्यांना राज्य सरकारला 22.5 टक्के, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 10 टक्के तर केंद्र सरकारला 11.6 टक्के लोकांनी जबाबदार धरलं आहे. या सर्व समस्या भाजप सोडवू शकेल, असं 28.9 टक्के लोकांना वाटत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात सध्या सर्वात कळीचा प्रश्न कोणता?

  • पाणी पुरवठा 18.4 टक्के
  • उद्योग आणि नोकऱ्या 23.1 टक्के
  • शेतीचे प्रश्न 13.8 टक्के
  • रस्ते 14.1 टक्के
  • महागाई 4.1 टक्के
  • इतर 26.5 टक्के

महाराष्ट्रातल्या सध्याच्या समस्यांना जबाबदार कोण?

  • राज्य सरकार 22.5 टक्के
  • मुख्यमंत्री 10 टक्के
  • केंद्र सरकार 11.6 टक्के
  • पंतप्रधान मोदी 5.1 टक्के
  • आमदार, खासदार 10.8 टक्के
  • इतर 40 टक्के

राज्यातल्या समस्या कोणता पक्ष सोडवू शकेल?

  • भाजप 28.9 टक्के
  • शिवसेना 6.6 टक्के
  • काँग्रेस 13.9 टक्के
  • राष्ट्रवादी 11.7 टक्के
  • मनसे 2 टक्के
  • कुणीच नाही 14.8 टक्के
  • सांगता येत नाही 18.8 टक्के
  • इतर 3.3 टक्के

एबीपी माझासाठी सी-वोटर या एजन्सीने हे सर्वेक्षण केलं आहे. या जनमत चाचणीसाठी राज्यातील सर्व 288 मतदारसंघातील 19,489 सँपल्स तपासण्यात आले. 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबरदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. एबीपी माझा सी-वोटर या जनमत चाचणीचे अंदाज दैनंदिन ट्रॅकिंग पोल पद्धतीने गेल्या सात दिवसातील वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांशी चर्चा करुन काढले आहेत. सी-वोटरने या जनमत चाचणीसाठी राज्यातील सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातील वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांशी चर्चा केली. या जनमत चाचणीच्या अंदाजातील मार्जिन ऑफ एरर मॅक्रो लेवलवर +/- 3% तर मायक्रो लेवलवर +/- 5% आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी

व्हिडीओ

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
Embed widget