एक्स्प्लोर

Opinion Poll | राज्यातल्या समस्या कोणता पक्ष सोडवू शकेल, असं मतदारांना वाटतं?

एबीपी माझासाठी सी-वोटर या एजन्सीने हे सर्वेक्षण केलं आहे. या जनमत चाचणीसाठी राज्यातील सर्व 288 मतदारसंघातील 19,489 सँपल्स तपासण्यात आले. 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबरदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं.

मुंबई : निवडणूक म्हटलं की सर्वसामान्यांचे प्रश्न, प्रलंबित प्रश्नावर नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, कोणता पक्ष या समस्या सोडवू शकतो,असे अनेक मुद्दे चर्चिले जातात. या मुद्द्यांचा आधार घेत, एबीपी माझा आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये जनमताचा कल समोर आला आहे.

ओपिनियन पोलमध्ये उद्योग आणि नोकऱ्या हा मुद्दा सर्वसामन्यांना जिव्हाळ्याचा वाटतोय. महाराष्ट्रात सध्या सर्वात कळीचा प्रश्न कोणता? या प्रश्नावर सर्वाधिक 23.1 टक्के लोकांनी उद्योग आणि नोकऱ्या हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. तर त्यापाठोपाठ पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे, असं 18.4 टक्के लोकांना वाटतं.

लोकांनी या समस्यांना राज्य सरकारला 22.5 टक्के, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 10 टक्के तर केंद्र सरकारला 11.6 टक्के लोकांनी जबाबदार धरलं आहे. या सर्व समस्या भाजप सोडवू शकेल, असं 28.9 टक्के लोकांना वाटत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात सध्या सर्वात कळीचा प्रश्न कोणता?

  • पाणी पुरवठा 18.4 टक्के
  • उद्योग आणि नोकऱ्या 23.1 टक्के
  • शेतीचे प्रश्न 13.8 टक्के
  • रस्ते 14.1 टक्के
  • महागाई 4.1 टक्के
  • इतर 26.5 टक्के

महाराष्ट्रातल्या सध्याच्या समस्यांना जबाबदार कोण?

  • राज्य सरकार 22.5 टक्के
  • मुख्यमंत्री 10 टक्के
  • केंद्र सरकार 11.6 टक्के
  • पंतप्रधान मोदी 5.1 टक्के
  • आमदार, खासदार 10.8 टक्के
  • इतर 40 टक्के

राज्यातल्या समस्या कोणता पक्ष सोडवू शकेल?

  • भाजप 28.9 टक्के
  • शिवसेना 6.6 टक्के
  • काँग्रेस 13.9 टक्के
  • राष्ट्रवादी 11.7 टक्के
  • मनसे 2 टक्के
  • कुणीच नाही 14.8 टक्के
  • सांगता येत नाही 18.8 टक्के
  • इतर 3.3 टक्के

एबीपी माझासाठी सी-वोटर या एजन्सीने हे सर्वेक्षण केलं आहे. या जनमत चाचणीसाठी राज्यातील सर्व 288 मतदारसंघातील 19,489 सँपल्स तपासण्यात आले. 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबरदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. एबीपी माझा सी-वोटर या जनमत चाचणीचे अंदाज दैनंदिन ट्रॅकिंग पोल पद्धतीने गेल्या सात दिवसातील वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांशी चर्चा करुन काढले आहेत. सी-वोटरने या जनमत चाचणीसाठी राज्यातील सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातील वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांशी चर्चा केली. या जनमत चाचणीच्या अंदाजातील मार्जिन ऑफ एरर मॅक्रो लेवलवर +/- 3% तर मायक्रो लेवलवर +/- 5% आहे.

महत्त्वाच्या बातम्या

रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget