एक्स्प्लोर

शिंदे-फडणवीस अन् अजित पवार मिळून बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करतील - बावनकुळे

बारामतीत महायुती जिंकणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते मिळून बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करतील

नागपूर : बारामतीत महायुती जिंकणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते मिळून बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर प्रतिक्रिया दिली. 

इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत...

इंडिया आघाडीची बैठक म्हणजे, बारुंद नसलेला बॉम्ब अन् केवळ नाटक कंपनी आहे. सगळे नेते हॉटेलमध्ये राहून मुंबई फिरून निघून जातील, ना त्यांच्याकडे अजेंडा आहे, ना मुद्दे आहेत. फक्त मोदी विरोधात मोट बांधण्याचा देखाव्यासाठी येत आहेत. बैठकीला आलेल्या अनेक नेत्यांकडे मतदान नाही. यातील पक्षाचे किती मत महाराष्ट्रात आहे, ते दाखवा, आम्ही जिथे जिथे जात अहोत...लोक मोदींचा नावाने सहभागी होत आहे, 51 टक्के मत महायुतील मिळतील, असे बावनकुळे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत काय म्हणाले ?

प्रकाश आंबेडकर यांना बोलवायचं हा निर्णय उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे, पण प्रकाश आंबेडकर यांची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीला कधीच पटली नाही. काँग्रेसची भूमिका मागासवर्गीय विरोधी आहे. काँग्रेस आंबेडकर विरोधी राहिली आहे. आधी काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध केला. आता इंडियाच्या बैठकीपासून प्रकाश आंबेडकर यांना दूर ठेवले.

प्रकाश आंबेडकरांनी जर का भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांचे स्वागत आहे. प्रकाश आंबेकर बोलले की भाजपसोबत जाण्यापासून मला काँग्रेस किंवा शिवसेनेने रोखले नाही, तर मी स्वतः रोखले असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.  

साखर कारखाना निर्णयावर काय म्हणाले ?

निर्णय शेतकरी शेतमजुरांसाठी असतात, त्यामुळे निर्णय हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी निर्णय होता, असे बावनकुळे म्हणाले. महादेव जानकर हे मित्र पक्षाचे नेते आहेत, सघटना वाढवताना उत्कृष्ट काम त्यांनी केलं आहे, महादेव जानकर हे घटक पक्षातील प्रमुख नेते असल्यानं त्यांची नाराजी असल्यास आम्ही दूर करू, असेही बावनकुळे यांनी सांगितले. 

भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशीबाबत बोलताना ते म्हणाले की, यात चौकशी समितीत कोणी कोणाचं नसते, बाहेर वक्तव्य करून तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचं प्रयत्न असतो. 
 
कर्नाटकातील योजना बंद पडेल - 

कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजनेत दोन हजार रुपये गरीब कुटुंबांना देण्याची योजना शुभारंभ झालेली आहे. मात्र ती योजना लवकरात बंद पडेल.?.कारण त्यांनी दहा वर्षाचा बजेट एका वर्षात जरी खर्च केलं तरी लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करू शकणार नाहीत.  काँग्रेसने जनतेला फसवलं आहे... त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बदला घेईल, असे बावनकुळे म्हणाले.  

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget