एक्स्प्लोर

आयुर्वेदाला अधुनिक बनवत जागतिक कंपन्यांना टक्कर, पंतंजलीनं FMCGचा चेहरा कसा बदलला?

पतंजली आयुर्वेदचा कंपनीने एका छोट्या फार्मसीपासून सुरुवात केली आणि ती भारतीय एफएमसीजी कंपनी बनली. स्वदेशी आकर्षण, कमी किमतीचे मॉडेल आणि नाविन्यपूर्णतेवर भर ही तिच्या यशाची मुख्य कारणे आहेत.

Patanjali: एका छोट्याशा औषधाच्या दुकानातून सुरू झालेली पतंजली आयुर्वेद लिमिटेड आज भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी एफएमसीजी (फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स) कंपनी बनली आहे. कंपनीचा दावा आहे की, आज भारतातील तिसरी सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनली असून तिचा टर्नओव्हर 45,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. भारतीय संस्कृती, आयुर्वेद आणि आत्मनिर्भरतेच्या तत्त्वांवर आधारित असलेला पतंजलीचा व्यवसाय मॉडेल ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.

स्वदेशी ओळख हे यशाचं प्रमुख कारण

भारताची संस्कृती, आयुर्वेद आणि आत्मनिर्भरता पतंजलीच्या यशाचा पाया आहे.  कंपनीने नेहमीच ‘मेड इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यांची जोरदार उभारी घेतली. साबण, शॅम्पू, तेलं, अन्नपदार्थ, औषधं – सगळं काही आयुर्वेद आणि नैसर्गिक घटकांवर आधारित आहे. आणि हेच ग्राहकांच्या मनाला भावतं. योगगुरु बाबा रामदेव यांचं प्रसिद्धीमाध्यमांवरील सशक्त आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्त्वदेखील या ब्रँडसाठी फायद्याचं ठरलं. त्यांनी योग आणि आरोग्याच्या माध्यमातून पतंजलीचं नाव घराघरात पोहोचवलं.

कमी खर्चाचं मॉडेल, स्वस्त उत्पादने

पतंजलीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कमी खर्चात तयार होणारी उत्पादने. कंपनी थेट शेतकऱ्यांकडून कच्चा माल विकत घेते, त्यामुळे उत्पादन खर्च कमी राहतो आणि वस्तू स्वस्त मिळतात. शिवाय, स्वतःचे रिटेल स्टोअर्स आणि डायरेक्ट-टू-कस्टमर विक्रीमुळे मधल्यामध्ये खर्च होणारा पैसा वाचतो. याचमुळे पतंजलीची उत्पादने इतर ब्रँड्सपेक्षा 15-30 टक्क्यांनी स्वस्त असतात. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये पतंजलीची पहिली पसंती असते.

संशोधन आणि नवकल्पनांना प्राधान्य

अनेकांना वाटतं पतंजली म्हणजे फक्त आयुर्वेदिक औषधं. पण कंपनीचं आर अँड डी (संशोधन व विकास) केंद्र सातत्याने नविन उत्पादने विकसित करत असतं. मग ते च्यवनप्राश असो, आरोग्यदायी नूडल्स, किंवा परिधान ब्रँड. 2019 मध्ये पतंजलीने रुचि सोया कंपनीचा ताबा घेतला आणि त्यातून वितरण व्यवस्था आणखी मजबूत केल्याचा दावा पतंजली करते.

जागतिक ब्रँड्सनाही दिली टक्कर

आज पतंजली जागतिक दिग्गज कंपन्यांसमोर उभी आहे तेही आपल्या देशी पद्धतीनं. कंपनी म्हणते, “ पतंजली केवळ एक कंपनी नसून, स्वदेशी आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या एका व्यापक चळवळीचं रूप आहे.आम्ही केवळ उत्पादने विकत नाही, आम्ही आरोग्यदायी, स्वदेशी आणि नैसर्गिक जीवनशैलीचं मूल्य लोकांपर्यंत पोहोचवतो.”

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget