एक्स्प्लोर

EPFO Pension :ईपीएफओ कडून कर्मचाऱ्यांना दिली जाते 6 प्रकारची पेन्शन, जाणून घ्या पात्रतेचे नियम व अटी 

Pension Under EPS-95: EPFO नं 1995 मध्ये EPS एम्पलाइज पेन्शन स्कीम सुरु केली होती. याद्वारे संघटित क्षेत्रातील कामगारांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळतो.  

Pension Under EPS-95 नवी दिल्ली: भारतात संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओकडून प्रोविडंट फंड, विमा आणि पेन्शन दिली जावी अशी तरतूद आहे. कर्मचारी आणि कंपनी दोघांकडून ईपीएफओमध्ये योगदान देतात. ईपीएफओ ही सरकारी संस्था आहे, याचं नियंत्रण भारत सरकारकडून केलं जातं. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं ईपीएफओत योगदान असतं त्यामध्ये पगाराच्या 12 टक्के रक्कम जमा केली जाते. तितकंच योगदान कंपनीकडून केलं जातं. ते दोन भागात विभागलेलं असतं. यातील 8.33 टक्के पेन्शनमध्ये 3.67 टक्के योगदान प्रोविडंट फंडमध्ये केलं जातं. नोकरी सोडल्यानंतर निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना ईपीएफओकडून पेन्शन दिली जाते. त्याचे काय नियम असतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

ईपीएफओकडून सहा प्रकारची पेन्शन

ईपीएफओनं 1995 मध्ये  एम्पलाइज पेंशन स्कीम सुरु केली होती. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळतो. यासाठी कर्मचाऱ्यांची वयाची 58 वर्ष पूर्ण होणं आवश्यक असतं किंवा तुम्ही कोणत्या तरी कंपनीत 10 वर्ष सेवा करावी लागेल. ईपीएफओकडून 6 प्रकारच्या पेन्शन दिल्या जातात.  

सुपरन्युएशन पेन्शन

एखादा कर्मचारी 10 वर्ष किंवा अधिक काळ संघटीत क्षेत्रात काम करत असेल तर 58 वर्षानंतर संबंधित कर्मचाऱ्याला सुपरन्युएशन पेन्शनचा लाभ मिळतो. 

58 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी पेन्शन  

एखाद्या कर्मचाऱ्यानं 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ नोकरी केली असेल आणि त्यानं 58 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी निवृत्ती घेतली आहे आणि तो नोकरी करत असनेल तर त्याला अर्ली  पेन्शनचा लाभ मिळतो.  

दिव्यांगता पेन्शन

EPS95 च्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीला एखाद्या संस्थेत काम करताना पूर्णपणे दिव्यंगत्व किंवा काही प्रमाणात दिव्यांगत्व आल्यास ईपीएएफओकडून याचा लाभ दिला जातो. 

विधवा आणि बालकांना पेन्शन

एखाद्या ईपीएपओच्या सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्या स्थिती त्याच्या पत्नीला आर्थिक मदत केली जाते. ईपीएफओच्या सदस्याच्या जोडीदाराला दरमहा पेन्शन दिली जाते. EPS 95 नुसार दोन मुलांना वयाच्या 25 वर्षांपर्यंत मासिक पेन्शन दिली जाते. त्यांचं शिक्षण आणि पालन पोषण चांगलं व्हावं म्हणून ही पेन्शन दिली जाते.   

अनाथ पेन्शन

एखाद्या ईपीएफओ सदस्याचा आणि जोडीदाराचा मृत्यू झाल्यास त्यांची मुलं अनाथ होतात. आई वडील दोघेही जीवंत नसल्यानं मुलांना ईपीएफओ मुलांना पेन्शन देतं.  

वारसदार पेन्शन

एखाद्या ईपीएफओ सदस्याला पत्नी किंवा मुलं नसतील तर जो वारसदार असेल त्याला पेन्शन दिली जाते. आई आणि वडिलांना वारसदार केलं असेल तर त्यांना विभागून पेन्शन दिली जाते.  

इतर बातम्या :

Investment Plan : वृद्धापकाळाचं सोडा तरुणपणीच होणार मोठा फायदा, NPS गुंतवणूक करा मोठा परतावा मिळवा

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget