एक्स्प्लोर

Garud Puran: मृत्यूनंतर पार्थिव एकटं सोडणं पडतं महागात? मृतदेहाला एकटे का सोडू नये? गरुडपुराणात सांगितलंय कारण

Garud Puran: जेव्हा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू होतो तेव्हा गरुड पुराण 12 दिवस वाचले जाते. असे म्हणतात की यामुळे आत्म्याला मोक्ष प्राप्त होण्यास मदत होते.

Garud Puran: हिंदू धर्मात 4 वेद आणि 18 पुराणे आहेत. यापैकी एक गरुड पुराण आहे ज्यामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अशी अनेक रहस्ये सांगितली गेली आहेत, ज्याबद्दल प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे. गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे. या ग्रंथात एकूण 19 हजार श्लोक असून त्यापैकी सात हजार श्लोक लोकांच्या जीवनाशी संबंधित आहेत. त्यात नरक, स्वर्ग, रहस्य, नीती, धर्म आणि ज्ञान यांचा उल्लेख आहे. या ग्रंथाचे पठण केल्याने लोकांना ज्ञान, त्याग, तप, आत्मज्ञान आणि सद्गुणांचे ज्ञान होते. कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास, अंतिम संस्कारानंतर गरुड पुराण वाचले जाते. असे केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला जग सोडून तेथून दूर जाण्यास मदत होते, असे म्हणतात. हिंदू धर्मात मृत्यूच्या वेळीही काही नियम पाळले जातात, ज्याचा उल्लेख गरुड पुराणातही आहे. यापैकी एक नियम असा आहे की मृत्यूनंतर मृतदेह एकटा ठेवू नये. जाणून घेऊया गरुड पुराणानुसार मृतदेहाला एकटे का सोडू नये?

मृतदेह एकटा का सोडला जात नाही?

गरुड पुराणानुसार, मृत शरीराला मृत्यूनंतर एकटे सोडू नये. विशेषत: रात्रीच्या वेळी मृतदेह एकटे सोडल्यामुळे एखाद्याला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कारण रात्रीच्या वेळी वाईट आत्मे सक्रिय असतात आणि मृत व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे कुटुंबातील सदस्यांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

गरुड पुराणात असे सांगितले आहे की, मृत व्यक्तीचा आत्मा अंत्यसंस्कार होईपर्यंत मृत्यूच्या जवळ राहतो आणि त्याच्या शरीरात परत येऊ इच्छितो. कारण मृत्यूनंतरही आत्मा शरीराशी जोडलेला असतो. त्यामुळे मृतदेह एकटा सोडला जात नाही.

याशिवाय गरुड पुराणात दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह एकटा ठेवल्यास त्याभोवती मुंग्या किंवा किडे येण्याची भीती असते. म्हणूनच मृतदेह कधीच एकटा ठेवला जात नाही आणि कोणीतरी नेहमी मृतदेहाजवळ बसतो.

असे म्हटले जाते की रात्रीच्या वेळी अधिक तांत्रिक विधी केले जातात आणि जर मृतदेह रात्री एकटा सोडला तर मृत आत्म्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे चुकूनही मृतदेहाला एकटे सोडू नये.

गरुड पुराणानुसार मृत शरीरातून येणाऱ्या वासामुळे अनेक प्रकारचे जीवाणू वाढतात. या कारणास्तव, कोणीतरी नेहमी मृतदेहाजवळ बसतो आणि तेथे अगरबत्ती किंवा कापूर जाळत असतो.

मृत्यूनंतर आत्म्याला कोणत्या टप्प्यातून जावे लागते?

हिंदू धर्मात गरुडपुराण अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो. भगवान विष्णूंनी यात व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला कोणत्या टप्प्यातून जावे लागते याचे वर्णन सांगितले आहे. व्यक्तीला हयात असताना तसेच मृत्यूनंतरही त्याच्या कर्माची फळे भोगावी लागतात. हिंदू धर्म, पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये अंत्यसंस्कारानंतरच्या आत्म्याचा प्रवास तपशीलवार वर्णन केलेला आहे. हा प्रवास व्यक्तीची कर्म, आयुष्यात केलेली चांगली-वाईट कर्म आणि मृत्यूच्या वेळी मानसिक स्थिती यावर अवलंबून असते.

 

हेही वाचा>>>

Garud Puran: मृत्यूच्या वेळी व्यक्तीला 'असं' काय दिसतं? शेवटच्या क्षणी आवाज का बंद होतो? गरुड पुराणातून सत्य जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Embed widget