एक्स्प्लोर

Chanakya Niti: ही 4 कामं करणारे कुटुंब सदैव सुखी असते, दु:खाची छायाही त्यांच्या जवळ येत नाही, चाणक्य म्हणतात...

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे, ती कोणती कामे, ज्यामुळे कुटुंबावर दु:खाची छायाही फिरकू शकत नाही. जाणून घ्या

Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Chanakya) यांनी यशस्वी जीवनासाठी त्यांच्या नीतीशास्त्रात (Chanakya Niti) काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी चाणक्यांनी अशाच काही खास कामांचा उल्लेख केला आहे. काही महत्वाच्या गोष्टी मनुष्याने आचरणात आणल्यास व्यक्ती स्वतः आणि त्याचे कुटुंब नेहमी आनंदी राहतात. यासोबतच समाजाचेही कल्याण होते. जाणून घ्या अशी कोणती कामे आहेत? ज्यामुळे व्यक्तीच्या कुटुंबावर दु:खाची छाया फिरू शकत नाही. (Chanakya Niti In Marathi)


नात्रोदक समं दानं न तिथि द्वादशी समा।

न गायत्र्या: परो मंत्रो न मातुदेवतं परम्।।


गायत्री मंत्र
शास्त्र, सनातन धर्म आणि चाणक्य यांनी गायत्री मंत्राला सर्व मंत्रांमध्ये सर्वात शक्तिशाली आणि अधिक प्रभावी मानले आहे. या मंत्रासारखा दुसरा मंत्र जगात नाही, कारण ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्वेद आणि सामवेद या चारही वेदांची उत्पत्ती देवी गायत्रीने केली आहे. असं धर्मशास्त्रात म्हटलंय. या वेदांमध्ये यशस्वी जीवनाचे सूत्र स्पष्ट केले आहे. देवी गायत्रीच्या मंत्रांचा जप केल्याने मनुष्य प्रत्येक संकटातून मुक्त होतो. कठीण काळात गायत्री मंत्राच्या जपाने प्रत्येक समस्या दूर होतात.

 

इतरांची सेवा

चाणक्य म्हणतात की, इतरांची सेवा माणसाला असा आनंद देते जे त्याला पैसा किंवा इतर गोष्टी मिळाल्यावरही कधीच आनंद वाटत नाही. आता उन्हाळा येणार आहे वातावरणातील गारवा हळूहळू कमी होतोय. याच उन्हाळ्यात तहानलेल्या माणसांना, पशू-पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याने माणसाला परम सुखाची प्राप्ती होते. त्याच्या आयुष्यात येणारे अडथळे दूर होतात.

 

द्वादशी तिथी

चाणक्याने आपल्या श्लोकात द्वादशी तिथीला जीवनात खूप महत्त्व दिले आहे. चाणक्य आणि त्यांच्या शास्त्रात म्हटलंय की, द्वादशी तिथी सर्व तिथींमध्ये श्रेष्ठ मानली जाते. भगवान विष्णूची आराधना करून द्वादशी तिथीचे व्रत केल्यास मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो.

 

धर्म आणि दान

आचार्य चाणक्यांनुसार, ज्या व्यक्तीमध्ये दान करण्याची भावना असते, त्यांच्या जीवनात येणारे सर्व संकट टळतात आणि कुटुंब नेहमी सुखी राहते. विशेष म्हणजे निःस्वार्थपणे दान करणाऱ्या व्यक्तीवर त्याचा परिणाम सात पिढ्यांपर्यंत असतो. यासाठी लोकांनी वेळोवेळी अन्न, पैसा आणि कपडे दान केले पाहिजे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Chanakya Niti :'ही' लोक यशात आणतात अडथळे, वाईट काळातही त्यांच्याकडे कधीच मदत मागू नका

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget