एक्स्प्लोर

Vidur Niti : 'या' स्वभावाचे लोक असतात अल्पायुषी  

Vidur Niti : विदुर नीतीनुसार लोभ आणि स्वार्थ हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जो मनुष्य लोभी असतो त्याचे जीवन लवकर संपते. लोभ माणसाला आंधळा बनवतो.

Vidur Niti : भगवान श्रीकृष्णाचे प्रिय महात्मा विदुरजी महाराज धृतराष्ट्र यांचे सल्लागार होते. महात्मा विदुर यांनी मानवाच्या अवगुणांबद्दल बोलताना धृतराष्ट्राला सांगताक की विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींचे आयुष्य फारच कमी असते. अगदी लहान वयातच त्यांचा मृत्यू होतो. महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वीच महात्मा विदुरांनी धृतराष्ट्राला सांगितले होते की हे युद्ध अत्यंत प्रलयकारी असेल आणि त्याचा परिणाम राजवंशासाठी शुभ नसेल. महात्मा विदुरजींनी सांगितलेल्या त्या गोष्टी आजही आपल्याला मार्गदर्शन करतात.

लोभी आणि स्वार्थी व्यक्ती 

विदुर नीतीनुसार लोभ आणि स्वार्थ हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जो मनुष्य लोभी असतो त्याचे जीवन लवकर संपते. लोभ माणसाला आंधळा बनवतो. इतरांची संपत्ती आणि वैभव पाहून तो प्रत्येक क्षणी जळत राहतो. त्यामुळे त्याचे आयुष्य कमी होते.

संतप्त व्यक्ती
क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा राग येतो तेव्हा माणूस योग्य आणि अयोग्य ठरवू शकत नाही. विदुरजी म्हणतात की, रागापासून दूर राहावे. रागाच्या भरात एखादी व्यक्ती स्वतःचे नुकसान करते. त्यामुळे त्याचे आयुष्य कमी होते.

अहंकारी व्यक्ती
अहंकारी व्यक्ती योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवू शकत नाही. अहंकाराने त्याची बुद्धी नष्ट होते. ज्याला आपल्या संपत्तीचा, सामर्थ्याचा अभिमान आहे, तो लोकांचा तिरस्कार करतो. त्यांचा अपमान करतो. त्यामुळे तो एकाकी पडतो. विदुर नीतीनुसार व्यक्तीने आपला अहंकार टाळावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)  

महत्वाच्या बातम्या

Astrology : 'या' तीन राशीचे लोक मनातील गोष्टी शेअर करत नाहीत 

Dream Astrology : तुम्हालाही 'या' गोष्टी स्वप्नात दिसतात का? भविष्याबद्दल देतात अनेक संकेत 

Kali Mirch Ke Totke : काळ्या मिरीचा छोटासा उपाय जीवनात हजारो आनंद आणेल 

महत्त्वाच्या बातम्या

Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Shravan Somvar 2026: यंदाचे श्रावणी सोमवार पॉवरफुल! तुमच्या राशीनुसार भोलेनाथांना 'या' वस्तू अर्पण करा, घरात सुख-समृद्धी, पापमुक्ती, इच्छापूर्ती, ज्योतिषशास्त्र...
यंदाचे श्रावणी सोमवार पॉवरफुल! तुमच्या राशीनुसार भोलेनाथांना 'या' वस्तू अर्पण करा, घरात सुख-समृद्धी, पापमुक्ती, इच्छापूर्ती, ज्योतिषशास्त्र...
Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांच रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित...
भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांच रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Embed widget