1

वानखेडे स्टेडियमवर फायनल का नव्हती?

2

यावेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली

3

क्रिकेटची पंढरी मुंबई, मुंबईतून क्रिकेटदेखील घेऊन जायचं

4

हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता

5

कपिल देव आले असते तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं

6

वर्ल्डकप भारतीय संघ हरल्याचं दुख:सर्वांनाच आहे.खेळात हार जीत होत असते

7

मोदी तिथे आहेत म्हणून विश्वचषक जिंकला, असं भासवण्याचा भाजपचा प्रयत्न होता

8

भारत संघ उत्तम खेळला, हरले असले तरी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे

9

जो संघ सलग 10 सामने जिंकला, तो कालचा समाना हरला

10

अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबईतील वानखेडे मैदानात

Thanks for Reading. UP NEXT

टीम इंडियाची प्रथम फलंदाजी!

View next story