उजणीच्या पाणी प्रश्नावरून सध्या वातावरण चांगलचं तापलं आहे. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या नेत्यांची मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केलीय.