उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरु केलेल्या योजना बंद करण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याची माहिती समोर आली आहे.
abp live

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरु केलेल्या योजना बंद करण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: PTI
abp live

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रि‍पदी असताना एकनाथ शिंदे यांनी तीर्थदर्शन योजना काढली होती.

Image Source: PTI
abp live

ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन मोफत घडवले जात होते. मात्र आता ही तीर्थदर्शन योजना बंद करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

Image Source: facebook
abp live

त्याचप्रमाणे आनंदाचा शिधा योजना देखील थांबवण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार करीत आहे.

Image Source: facebook
abp live

तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्यानं या योजना थांबवण्याचा विचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

Image Source: facebook
abp live

तसेच शिवभोजन थाळी योजना देखील बंद करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे.

Image Source: ABP Majha
abp live

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही वगळण्यात आलं आहे.

Image Source: PTI
abp live

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख झाले आहेत.

Image Source: PTI
abp live

उपमुख्यमंत्री अजित पवारही आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आहे.

Image Source: PTI