टीम इंडियाचा विजयाचा जल्लोष, हार्दिक पांड्याने दाखवली ट्रॉफी



T20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया भारतात आली असून

T20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया भारतात आली असून

थोड्याच वेळात ती मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवरील कार्यक्रमासाठी पोहोचणार आहे.

थोड्याच वेळात ती मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवरील कार्यक्रमासाठी पोहोचणार आहे.

मुंबई विमानतळावर आल्यानंतर टीम इंडियाचं जल्लोषात

मुंबई विमानतळावर आल्यानंतर टीम इंडियाचं जल्लोषात

स्वागत करण्यात आलं. त्यानंतर टीम इंडिया नरिमन पॉईंटकडे रवाना झाली.

स्वागत करण्यात आलं. त्यानंतर टीम इंडिया नरिमन पॉईंटकडे रवाना झाली.

नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडिअम अशी टीम इंडियाची

नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडिअम अशी टीम इंडियाची

ओपन डेकमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

ओपन डेकमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरिन ड्राईव्हवर

तीन लाखाहून अधिक चाहत्यांच्या गर्दीचा महापूर उसळला आहे.

तीन लाखाहून अधिक चाहत्यांच्या गर्दीचा महापूर उसळला आहे.

Thanks for Reading. UP NEXT

मरीन ड्राईव्हवर चाहत्यांचा महासागर!

View next story