पावसाळा असून देखील पावसाने दडी मारल्याने भाजीपाल्याचे भाव चांगलेच कडाडले
आहेत.



बेळगावात हिरव्या मिरचीचेने सेंच्युरी मारली आहे.



होलसेल भाजी मार्केटमध्ये 900 रुपये दहा किलो हिरव्या मिरचीचा भाव झाला



किरकोळ विक्री 100 ते 120 किलो दराने केली जात आहे .



टोमॅटो देखील चांगलाच वधारला आहे



ऐंशी ते नव्वद रूपये किलो भावाने टोमॅटोची किरकोळ विक्री केली जाते.



सगळ्या भाज्या 80 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत.



काही दिवस पाऊस लांबला तर भाज्या शंभरीपार जाण्याची शक्यता



भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य जनता कडधान्याला पसंती देत आहे