मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे.

मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे.

ABP Majha

मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे.

इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली.
ABP Majha

इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली.

इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली.

ABP Majha
या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत.
ABP Majha
ABP Majha

या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत.

या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
ABP Majha
ABP Majha

या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

ABP Majha
ABP Majha

अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.

अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर  एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती चन्ने यांनी दिली. 

महाराष्ट्र एसटी महामंडळाची ही बस होती, सकाळी 7च्या सुमारास इंदूरवरुन जळगावकडे जात होती, इंदूरमध्ये 12 प्रवासी चढले.

नर्मदा नदीवरील ब्रिजवरुन खाली कोसळली.  आतापर्यंत 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या बसमध्ये 50 ते 55 प्रवासी होते, अशी माहिती आहे.

या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.