बदलती जीवनशैलीत अनेक जबाबदाऱ्यापासून थोडा ब्रेक घेऊन अनेकदा लोक आपल्या कुटुंबासोबत पिकनिकला जातात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

व्यस्त जीवनातून ब्रेक घेतला तर काम करण्याची उर्जा मिळते तसेच शरीर आणि मन दोन्हीही रिफ्रेश होतं असं म्हटलं जातं.

Image Source: pexels

सुट्ट्यांमध्ये इतके छान क्षण घालवले असतात की, कामावर परताना आळस आणि थकवा जाणवतो.

Image Source: pexels

जेव्हाही आपण सुट्टीवर जातो, तेव्हा आपल्या झोपेची पद्धत बदलते, अशा परिस्थितीत आपण नियमित झोपेची काळजी घेणे चांगले होईल.

Image Source: pexels

स्वतःसाठी एक वेळापत्रक तयार करा, जेणेकरून तुम्ही सकाळी लवकर उठून कामावर जाऊ शकता. यामुळे कामाच्या दरम्यान तुम्हाला फ्रेश आणि उत्साही वाटेल.

Image Source: pexels

दीर्घ विश्रांतीनंतर, तुमचा कार्यप्रवाह विस्कळीत होतो, म्हणून कामावर परत येण्यापूर्वी संपूर्ण योजना तयार करणे महत्त्वाचे आहे.

Image Source: pexels

कामासाठी तुमचे मन तयार करा. यामुळे तुम्हाला काम सुरू करताना कोणतीही अडचण येणार नाही.

Image Source: pexels

तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटत नाही, म्हणून स्वतःला हायड्रेटेड ठेवा.

Image Source: pexels

अशावेळी व्यायाम करा, व्यायाम केल्याने आळस दूर होतो. ताजेतवाने वाटण्यास मदत होते.

Image Source: pexels

तुम्ही नव्या उर्जेने कामाला लागण्यासाठी सज्ज व्हा.

Image Source: pexels