जास्वंदाचे रोप लावल्याने सर्व प्रकारची संकटे दूर होतात.
धन वृद्धीसाठी घरात केळीचे रोप लावावे.
बेलाचे रोप लावल्याने माँ लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
आवळाचे झाड कष्टाचे निवारण करते.
शमीचे रोप लावल्याने शनिदेवाच्या प्रकोपापासून आराम मिळतो.
श्रावण महिन्यात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.