आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी अशी भारतातील ५ ठिकाणे

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

पुगा वेली ,लडाख

लडाखमधील पुगा खोऱ्याची ओळख तिथल्या उष्ण पाण्याच्या झऱ्यांसाठी आणि चिखलाच्या नैसर्गिक तलावांसाठी आहे. या गरम झऱ्यांना औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते.

Image Source: INSTAGRAM/resh_mahawar

मुलकी बीच , कर्नाटक

मुळकी हे शांत समुद्रकिनार्याचं गाव शंभवी नदीच्या किनारी वसलेलं आहे. येथे सर्फिंग आणि कायकिंगसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. काही वेळा स्कुबा डायव्हिंग किंवा स्नॉर्केलिंगची संधीही मिळते.

Image Source: INSTAGRAM/mulki._.beach._.vibes

लमायुरु, लडाख

हिरव्या डोंगरांनी आणि विचित्र, चंद्रसदृश लँडस्केपने वेढलेले हे रस्ते कार रायडसाठी एकदम योग्य आहेत – निसर्गात हरवण्याची एक सुंदर संधी!

Image Source: Flickr

वर्कला, केरळ

या कड्यांना भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने 'राष्ट्रीय भूगर्भीय स्मारक' म्हणून घोषित केले आहे. या अद्वितीय रचनेला 'वर्गला रचना' म्हणून ओळखले जाते.

Image Source: INSTAGRAM/varkala_tourism_officia

मेघालय

मेघालय हे सातत्याने थंड हवामान आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे प्रसिद्ध आहे. येथे अनेक नैसर्गिक झरे आणि सुंदर नैसर्गिक जलतळे सापडतात – निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग!

Image Source: INSTAGRAM/meghtourism