बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने अलीकडेच करण जोहरशी एका मुलाखतीत 'दोस्ताना 2' पासून सुरू झालेल्या मतभेदाबद्दल आपले मत मांडले आहे.



कार्तिकने सांगितले की, लोक या प्रकरणावर विनाराकारण चर्चा करत आहेत.



यासोबतच त्याने हेही सांगितले आहे की, बॉलिवूड त्याच्या विरोधात आहे का?



'दोस्ताना 2' बद्दल बोलायचे झाले तर कार्तिकने जान्हवी कपूरसोबत या चित्रपटाचे शुटिंग पुर्ण केल आहे.



कार्तिकला चित्रपटातून काढून टाकण्याच्या निर्मात्यांच्या निर्णयाने अंतर्गत आणि या विषयावर लोकांना चर्चा करण्यास कारण मिळाले आहे.



जेव्हा कार्तिकला विचारले गेले की, त्याचे इंडस्ट्रीतील लोकांशी मतभेद आहेत आणि त्याचा त्याच्या कामावर परिणाम होत आहे का?



त्यावर त्याने उत्तर दिले, मी फक्त माझ्या कामावर लक्ष देतो. एवढेच सांगायचे आहे. असे झालेल्या मुलाखतीत कार्तिक म्हणाला