पावसाळ्यात कच्चे नारळ का खावे ?

पावसाळ्यात कच्चा खाल्याने शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहते आणि उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करते .

Published by: जगदीश ढोले

1)पाचनक्रिया सुधारते

कच्चा नारळ फायबर चा चांगला सूत्र आहे ज्यामुळे आपले पाचनक्रिया चांगले होते.

2)प्रतिकारकशक्ती वाढते

नारळ मध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे आपले रोगप्रतिकारक्षति वाढते .

3)त्वचेसाठी फायदेशीर

नारळ त्वचेला चमकदार बनवतो ज्यामुळे त्वचेवरील समस्या कमी करण्यास मदत होते

4)केसांसाठी फायदेशीर

नारळ हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर आहे ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार बनतात .

5)वजन कमी करते

नारळ मध्ये असलेले फायबर आणि चरबीमुळे भूक कमी लागते ज्यामुळे ते वजन कमी करण्यास मदत करते .

6)ऊर्जा वाढते

कच्चा नारळ खाल्याने शरीरात त्वरित ऊर्जा येते .

7)हृदयासाठी फायदेशीर

नारळात असलेले फॅटी ऍसिडस् शरीरातील कोलेष्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत करते

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)