नैसर्गिकरित्या थंड असलेल्या पाण्याने शरीराला शीतलता प्रदान होते.
माठातील पाणी उपयुक्त खनिजे प्रदान करते.
तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते.
माठातील पाणी शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे स्तर संतुलित ठेवते.
गर्भवती महिलांसाठी मातीच्या माठातील पाणी उपयुक्त असून त्यांना थंडावा देते.
उन्हाळ्यात माठातील पाणी प्यायल्याने शरीरातील थकवा दूर होतो.
मातीच्या माठ्यात प्लास्टिकसारखे हानिकारक घटक नसतात.
मातीच्या माठातील पाणी हे आरोग्यासाठी सुरक्षित आणि लाभदायक मानले जाते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.