मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं इंग्लंडचा पाच विकेट्सनं पराभव केला.