सचिन तेंडुलकर 1988 युवा विश्वचषकसाठी पात्र होता, पण 19 वर्षाखालील विश्वचषक न खेळता वयाच्या 16 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

Published by: मुकेश चव्हाण

सौरव गांगुलीला 1998 च्या अंडर 19 वर्ल्डकप टीममध्ये निवडले गेले नव्हते. पुढे तोच खेळाडू टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला गेला.

Published by: मुकेश चव्हाण

राहुल द्रविड सुद्धा 1988 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकला नव्हता. तरीही, पुढे भारताची 'WALL' बनून ते नावारूपाला आले.

Published by: मुकेश चव्हाण

अनिल कुंबळे भारताचे सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज राहिले, तरीही त्यांनी कधीही अंडर-19 विश्वचषकात भाग घेतला नाही.

Published by: मुकेश चव्हाण

एमएस धोनी 1998 आणि 2000 सालच्या अंडर-19 विश्वचषकासाठी पात्र होतE, पण त्यांची निवड झाली नाही. नंतर धोनीने भारताला तिन्ही ICC ट्रॉफी जिंकवून दिल्या.

Published by: मुकेश चव्हाण

रविचंद्रन अश्विन 2004 आणि 2006 च्या अंडर 19 वर्ल्ड कपसाठी पात्र होता, पण तो या स्पर्धेत कधीही खेळले नाही.

Published by: मुकेश चव्हाण

जसप्रीत बुमराहला 2010 आणि 2012 अंडर 19 वर्ल्डकपमध्ये निवडले गेले नाही. पण आज बुमराह भारताच्या सर्वात घातक गोलंदाजांमध्ये सामील आहे.

Published by: मुकेश चव्हाण

हार्दिक पांड्यासुद्धा बुमराहच्या प्रमाणे अंडर-19 विश्वचषक खेळू शकला नव्हता. तरीही, नंतर भारताचा मोठा अष्टपैलू खेळाडू सिद्ध झाला.

Published by: मुकेश चव्हाण

सूर्यकुमार यादव सध्याचे भारतीय टी20 कर्णधार आहे. पण त्याने कधीही अंडर-19 विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले नाही.

Published by: मुकेश चव्हाण

मोहम्मद शमी एकदिवसीय विश्वचषकात भारताचे सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहे. परंतु शमीलाही 19 वर्षांखालील विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही.

Published by: मुकेश चव्हाण