मागे वळून न पाहणे ही प्रथा

हिंदू धर्मात जेव्हा व्यक्तीचे निधन होते तेव्हा श्मशानातुन घरी परत येताना मागे वळून न पाहणे ही प्रथा आहे. पण याचे कारण माहिती आहे का?

Image Source: pinterest

गरुड पुराणात याचा उल्लेख केला आहे

या परंपरेला गरुड पुराणात काही कारणे सांगितली आहे. गरुड पुराण हे हिंदू धर्मांतील प्रमुख ग्रंथ आहे . ज्यामध्ये मृत्यूच्या नंतरची प्रक्रिया पूर्णपणे सांगण्यात आली आहे.

Image Source: pinterest

शरीराशी आत्म्याची आसक्ती

गरुड पुराणच्या नुसार आत्म्या हे शरीरासोबत खूप जुडलेलं असतं. अंतिम संस्कारच्या वेळी आत्मा हे शरीरासोबत जुडलेलं असू शकते. आणि शरीराला अग्नी लागलेली सुद्धा पाहू शकते.

Image Source: pinterest

आत्माला संकेत मिळतात

जर कोणी व्यक्ती मागे वळून पाहतो तर आत्म्याला असे संकेत मिळतात की अजूनही कोणीतरी त्यासोबत राहण्याची इच्छा ठेवते. यामुळे आत्म्याचा मोह वाढण्याची शक्यता असते.

Image Source: pinterest

मुक्तीमध्ये अडचणी येते

गरुड पुराणच्या अनुसार मोहमध्ये असल्या कारणामुळे आत्म्याला मुक्ती मिळण्याच्या यात्रेमध्ये अडचणी येतात.

Image Source: pinterest

या परंपरेचा मुख्य उद्देश

गरुड पुराणच्या अनुसार अंतिम संस्कारच्या वेळी मागे न वळून पाहणे याचे मुख्य कारण म्हणजे आत्म्याला शांतिपूर्व मुक्ती प्रदान करण्यासाठी आणि पुढच्या जन्मी बांधण्यापासून वाचवायचे आहे.

Image Source: pinterest

अन्य व्यक्ती शरीरात प्रवेश

ही सुद्धा मान्यता आहे की मागे वळून पहिले तर आत्माचे या संस्कारात राहण्याचा मोह वाढू शकतो, आणि आत्मा हा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात सुद्धा प्रवेश करू शकतो. यामुळे त्या व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक कष्टांचा सामना करावा लागू शकतो

Image Source: pinterest