वास्तु शास्त्रानुसार, प्रत्येक वाराला काही ठराविक गोष्टी पाळल्या पाहिजे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

उंबऱ्यावर शिंकू नये.

Image Source: pexels

संध्याकाळी किंवा रात्री घरात शिट्टी वाजवू नये.

Image Source: pexels

दातांनी नखे काढू नये/कुरतडू नये.

Image Source: pexels

गणपतीस तुळस वाहू नये.

Image Source: pexels

शनिवारी दाढी करू नये, केस कापू नये.

Image Source: pexels

शनिवारी गोडे तेल घरी आणू नये.

Image Source: pexels

सोमवारी लोणी कढवू नये.

Image Source: pexels

कुणाच्या घरातून जाताना 'जातो' असं म्हणू नये. 'येतो' असं म्हणावे.

Image Source: pexels

बेलाचे पान नेहमी पालथे घालावे.

Image Source: pexels