भक्त जेव्हा मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जातात किंवा घरात देवाची पुजा करतात.

देवाला कापलेले फळ चढवणे याबद्दल प्रेमानंद महाराज म्हणतात ,की चला तर जाणून घेऊ

पुजा पूर्ण होते

देवाला चढवलेले फळांमुळे देव प्रसन्न होतात. देवाची पुजा केल्यानंतर जरूर फळे किंवा भोग अर्पण केले पाहिजे. यामुळे पुजा पूर्ण होते.

कापलेले फळे चढवलेले चांगले की वाईट

काही वेळा भक्त कापलेले फळे देवाला अर्पण करतात. बहुतेक वेळा अनेक भक्त असे करतात. असे करणे चांगले की वाईट हा प्रश्न नेहमी लोकांना पडला असेल.

प्रेमानंद महाराज म्हणतात

देवाला कापलेले फळे चढवणे हे त्यांच्या मते हे चांगले की वाईट प्रेमानंद चला त्याचे मत जाणून घेऊ

काही फळांचे बी

प्रेमानंद महाराज म्हणतात की आंबा, सफरचंद, पपई, कलिंगड, आणि संत्री यासारख्या फळांमध्ये बी असतात. तर लोक या फळांना चांगले धुवल्यानंतर कापून खातात.

फळे चढवताना या गोष्टीवर लक्ष ठेवा

महाराज सांगतात की लोक स्वत फळे खाताना त्या फळाला धूवुन आणि कापून खातात. तर देवाला फळे चढवताना सुध्दा या सर्व गोष्टीवर ध्यान ठेवायला पाहिजे.

फळे कापून चढवणे बरोबर

महाराज म्हणतात की जेव्हा देवाला फळे चढवाल तेव्हा ते फळे स्वच्छ धूवुन ते देवाला चढवणे हा खुप चांगला मार्ग आहे. यामुळे देव तुमच्यावर प्रसन्न होतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.