स्पेशल रिपोर्ट : नागपूर : जैन समाजाचा एक अजब दावा, बोकडांची निर्यात रोखली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतात अठरापगड जातीधर्माचे लोक राहतात. त्यांचं खानपान, वेशभूषा वेगळी आहे. आपल्याकडे तर 14 कोसावर भाषा, लकबही बदलते. पण त्याचा आजवर आपल्या एकतेवर काही परिणाम झाला नाही. कारण कुणीही कुणाच्या जगण्यावर अतिक्रमण केलं नाही. पण आता नागपुरात एका जैन संघटनेनं अजब दावा केलाय, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची निर्यात रखडलीय. त्यांच्या उत्पन्नावरच कुऱ्हाड पडलीय. पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट..