Afghanistan Crisis: काबूलमधून 150 भारतीयांना घेऊन वायूसेनंचं विमान जामनगरमध्ये पोहोचलं ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2021 01:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी ताबा घेतल्यानंतर काबूलमधून १५० भारतीयांना घेऊन भारताचं सी-१७ विमान जामनगरमध्ये उतरलं. अफगाणिस्तानमधील भारतीयांना आणण्यासाठी भारतीय वायूसेनंचं विमान काबूलमध्ये गेलं होतं. आज सकाळी काबूलमधून उड्डाण केल्यानंतर हे विमान गुजरातच्या जामनगरमध्ये उतरलं. यात भारतीय राजदूत आर. टंंडन यांच्यासह दूतावासातील कर्मचारी आणि अन्य भारतीय नागरिक होते.