जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध म्हणजे फक्त शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांचा विरोध -निलेश राणे

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध म्हणजे फक्त शिवसेनेचे खासदार विनायक राऊत विरोध करत आहेत. त्यासाठीच ते मुंबईतून कोकणात आले आहेत. विनायक राऊत यांचा जमिनीशी काहीही संबंध नाही. जमिनीशी म्हणजे इथे उद्योग यावेत, नोकऱ्या याव्यात याच्याशी काही संबंध नाही. अणुऊर्जा प्रकल्पाला आम्ही पण विरोधच केला होता ना? पण ज्या कंडिशन मध्ये आम्हाला अणूऊर्जा प्रकल्प आणायचा होता, त्या कंडिशन केंद्र सरकारकडून मान्य झाल्या तर आमचा विरोध नव्हता. तसेच या प्रकल्पामुळे नोकऱ्या येतील. उद्योगधंदे उभे राहतील. पण खासदारांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. खासदारांचा एकच अजेंडा आहे, काही आलं त्याला विरोध करायचा. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola