Fadnavis on MahaVikasAghadi | मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, हे सरकार आहे की तमाशा : देवेंद्र फडणवीस

मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, हे सरकार आहे की तमाशा अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर निवडणूक प्रचारात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola