Rajyasabha Chaos | राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ, कृषी विधेयकावरून विरोधकांकडून मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभेत शेतकऱ्यांशी निगडीत तीन विधेयकं आज मंजूर झाली. विरोधकांचं म्हणणं होतं की आज घाईघाईत हे उत्तर देण्याऐवजी कृषीमंत्र्यांनी उद्या उत्तर द्यावं. सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवली जाऊ नये. पण सरकारच्या एकतर्फी संमतीनंतर उपसभापती यांनी केवळ वेळच वाढवली नाही तर हे विधेयक विरोधकांच्या मागणीला न जुमानता रेटण्याचा प्रयत्न केला. सिलेक्ट कमिटीकडे हे विधेयक पाठवायचं की नाही या मुद्द्यावर मतदानाची मागणी होती मात्र ती झिडकारली गेली. आणि त्यामुळे विरोधक संतप्त झाले.