Navi Mumbai International Airport | प्रकल्पग्रस्तांनी विमानतळाचं काम बंद पाडलं, पुनर्वसन होईपर्यंत आंदोलनाचा इशारा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Feb 2020 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळचं काम बंद केलंय. कारण प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत. काल विमानतळ क्षेत्रात सुरू असलेले काम बंद पाडलंय. जोपर्यत पुनर्वसन आणि नुकसान भरपाई होत नाही तोपर्यत काम होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलीय.
वाघीवली गावाच्या प्रकल्पग्रस्तांनी हे काम बंद केलंय.
वाघीवली गावाच्या प्रकल्पग्रस्तांनी हे काम बंद केलंय.